GK Test 09 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 24/10/2025 1. कृषी क्षेत्रातील पीत/पिवळी क्रांती कशाशी निगडीत आहे ? फळे उत्पादन तेलबीय उत्पादने दूध उत्पादन मत्स्योत्पादन2. सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते ? आगा खान महात्मा गांधी मोहम्मद अली जिना खान अब्दुल गफार खान3. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ? राज्यसभा लोकसभा विधानपरिषद विधानसभा4. संत एकनाथ महाराज यांचे समाधी स्थळ कोठे आहे ? देहू आळंदी शेगाव पैठण5. नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ? संभाजीनगर ठाणे भंडारा नाशिक6. खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे ? काराकोरम आल्प्स निलगीरी अरवली7. भारताच्या घटनात्मक विकासातील 1919 च्या सुधारणा कायद्याला…….. म्हणतात ? मॉटेग्यु चेम्सफोर्ड कायदा मॉऊटंबॅटन कायदा मोर्ले- मिंटो कायदा आयर्विन – विलिंग्टन कायदा8. अभिनव भारत (यंग इंडिया) संघटनेचे मुख्यालय ……… होते. नाशिक नागपूर पुणे मुंबई9. 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमीशनने केली ? डायर कमीशन ओडवायर कमीशन रौलेट कमीशन हंटर कमीशन10. एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ? नागपूर ठाणे नाशिक भंडारा11. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही ? साम्रज्यवादी प्रजासत्ताक धर्मनिरपेक्ष लोकशाही12. पंचायत समितीचा सचिव कोण असतो ? तहसिलदार गटविकास अधिकारी नायन तहसिलदार विस्तार अधिकारी13. महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता ? ठाणे पुणे मुंबई मुंबई उपनगर14. आधुनिक भारताचे जनक’ या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो ? दादाभाई नौरोजी महात्मा फुले न्या. म. गो. रानडे राजा राममोहन रॉय15. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होवून पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या साली झाली ? 2014 2012 2013 2015 Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या