GK Test 09 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 24/10/2025 1. सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते ? महात्मा गांधी मोहम्मद अली जिना आगा खान खान अब्दुल गफार खान2. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही ? प्रजासत्ताक लोकशाही धर्मनिरपेक्ष साम्रज्यवादी3. भारताच्या घटनात्मक विकासातील 1919 च्या सुधारणा कायद्याला…….. म्हणतात ? मॉऊटंबॅटन कायदा मोर्ले- मिंटो कायदा मॉटेग्यु चेम्सफोर्ड कायदा आयर्विन – विलिंग्टन कायदा4. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ? विधानसभा विधानपरिषद राज्यसभा लोकसभा5. महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता ? पुणे ठाणे मुंबई उपनगर मुंबई6. संत एकनाथ महाराज यांचे समाधी स्थळ कोठे आहे ? देहू शेगाव आळंदी पैठण7. आधुनिक भारताचे जनक’ या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो ? राजा राममोहन रॉय दादाभाई नौरोजी न्या. म. गो. रानडे महात्मा फुले8. 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमीशनने केली ? हंटर कमीशन डायर कमीशन रौलेट कमीशन ओडवायर कमीशन9. पंचायत समितीचा सचिव कोण असतो ? गटविकास अधिकारी तहसिलदार विस्तार अधिकारी नायन तहसिलदार10. कृषी क्षेत्रातील पीत/पिवळी क्रांती कशाशी निगडीत आहे ? दूध उत्पादन फळे उत्पादन तेलबीय उत्पादने मत्स्योत्पादन11. नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ? नाशिक भंडारा ठाणे संभाजीनगर12. अभिनव भारत (यंग इंडिया) संघटनेचे मुख्यालय ……… होते. नागपूर नाशिक मुंबई पुणे13. खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे ? काराकोरम आल्प्स निलगीरी अरवली14. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होवून पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या साली झाली ? 2012 2014 2015 201315. एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ? भंडारा ठाणे नागपूर नाशिक Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या