GK Test 09 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 24/10/2025 1. 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमीशनने केली ? डायर कमीशन रौलेट कमीशन हंटर कमीशन ओडवायर कमीशन2. भारताच्या घटनात्मक विकासातील 1919 च्या सुधारणा कायद्याला…….. म्हणतात ? आयर्विन – विलिंग्टन कायदा मॉऊटंबॅटन कायदा मॉटेग्यु चेम्सफोर्ड कायदा मोर्ले- मिंटो कायदा3. संत एकनाथ महाराज यांचे समाधी स्थळ कोठे आहे ? पैठण शेगाव आळंदी देहू4. पंचायत समितीचा सचिव कोण असतो ? नायन तहसिलदार गटविकास अधिकारी तहसिलदार विस्तार अधिकारी5. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही ? लोकशाही धर्मनिरपेक्ष साम्रज्यवादी प्रजासत्ताक6. सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते ? आगा खान मोहम्मद अली जिना महात्मा गांधी खान अब्दुल गफार खान7. खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे ? आल्प्स निलगीरी अरवली काराकोरम8. एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ? ठाणे नागपूर नाशिक भंडारा9. नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ? ठाणे भंडारा संभाजीनगर नाशिक10. कृषी क्षेत्रातील पीत/पिवळी क्रांती कशाशी निगडीत आहे ? तेलबीय उत्पादने मत्स्योत्पादन फळे उत्पादन दूध उत्पादन11. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होवून पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या साली झाली ? 2014 2012 2013 201512. महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता ? मुंबई उपनगर ठाणे पुणे मुंबई13. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ? लोकसभा राज्यसभा विधानपरिषद विधानसभा14. आधुनिक भारताचे जनक’ या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो ? न्या. म. गो. रानडे महात्मा फुले दादाभाई नौरोजी राजा राममोहन रॉय15. अभिनव भारत (यंग इंडिया) संघटनेचे मुख्यालय ……… होते. नागपूर नाशिक मुंबई पुणे Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या