GK Test 09 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 24/10/2025 1. आधुनिक भारताचे जनक’ या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो ? दादाभाई नौरोजी महात्मा फुले न्या. म. गो. रानडे राजा राममोहन रॉय2. नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ? संभाजीनगर भंडारा नाशिक ठाणे3. भारताच्या घटनात्मक विकासातील 1919 च्या सुधारणा कायद्याला…….. म्हणतात ? मॉटेग्यु चेम्सफोर्ड कायदा मॉऊटंबॅटन कायदा मोर्ले- मिंटो कायदा आयर्विन – विलिंग्टन कायदा4. अभिनव भारत (यंग इंडिया) संघटनेचे मुख्यालय ……… होते. पुणे नाशिक नागपूर मुंबई5. पंचायत समितीचा सचिव कोण असतो ? विस्तार अधिकारी गटविकास अधिकारी नायन तहसिलदार तहसिलदार6. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होवून पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या साली झाली ? 2015 2013 2012 20147. एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ? ठाणे भंडारा नाशिक नागपूर8. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही ? प्रजासत्ताक साम्रज्यवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही9. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ? विधानसभा विधानपरिषद लोकसभा राज्यसभा10. सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते ? मोहम्मद अली जिना खान अब्दुल गफार खान महात्मा गांधी आगा खान11. 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमीशनने केली ? हंटर कमीशन डायर कमीशन ओडवायर कमीशन रौलेट कमीशन12. खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे ? आल्प्स काराकोरम अरवली निलगीरी13. कृषी क्षेत्रातील पीत/पिवळी क्रांती कशाशी निगडीत आहे ? मत्स्योत्पादन दूध उत्पादन फळे उत्पादन तेलबीय उत्पादने14. संत एकनाथ महाराज यांचे समाधी स्थळ कोठे आहे ? पैठण देहू शेगाव आळंदी15. महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता ? मुंबई मुंबई उपनगर पुणे ठाणे Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या