GK Test 13 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 28/10/2025 1. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयूक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परीषदेचे कायमस्वरुपी सभासद नाही. अमेरीका जर्मनी रशिया चीन2. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक …… या नावाने ओळखले जाते. कन्याकुमारी लक्षद्वीप इंदिरा पॉईंट पोर्टब्लेअर3. भारतातील नीलक्रांती ही कोणत्या उत्पादन वाढी संदर्भात आहे ? मत्स्योत्पादन दुध रेशीम अन्यधान्य4. …….. वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो. 14 ते 60 15 ते 59 0 ते 14 15 ते 605. वाढवण बंदर हे नियाजीत बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ? पालघर ठाणे रत्नागिरी रायगड6. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ? काठमांडू सिंगापूर शांघाय जिनिव्हा7. ____ बँकेचे राष्ट्रीयीकरण होवून तिचे रुपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले. इम्पिरियल बँक रॉयल बँक युनायटेड बँक युनियन बँक8. मिरा – भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली ? 01 ऑक्टोबर 2019 01 नोव्हेंबर 2020 01 सप्टेंबर 2019 01 ऑक्टोबर 20209. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा कोणत्या तारखेस अस्तित्वात आला ? 1 ऑगस्ट 2015 1 मे 2015 1 ऑगस्ट 2014 15 ऑगस्ट 201410. कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत…….. . 15 मिनिटांचा फरक असतो 4 मिनिटांचा फरक असतो 60 मिनिटांचा फरक असतो 30 मिनिटांचा फरक असतो11. नोबेल पारीतोषिक मिळविणारे पहीले भारतीय कोण ? रविंद्रनाथ टागोर मदर टेरेसा डॉ. हरगोविंद खुराणा डॉ. सा. व्ही. रमण12. वसईच्या किल्याचा प्रकार कोणता ? भूईकोट गिरीदुर्ग द्विपदुर्ग डोंगरी किल्ला13. भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते ? कलम 234 कलम 324 कलम 342 कलम 42314. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. बिहार उत्तरप्रदेश राजस्थान पश्चिम बंगाल15. भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे ………. यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवणारे आणली . डॉ.स्वामीनाथन डॉ. राजेंद्र सिंह डॉ.मोहन राव डॉ.प्रमोद राव Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या