GK Test 25: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 12/11/2025 1. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो ? पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राज्यपाल राष्ट्रपती2. कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा…………व्हावी लागते. नष्ट स्थानांतरित अभिसारित रूपांतरित3. सायमन कमिशन भारतात कधी आले ? 1928 1935 1932 19424. महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर सुतगिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे ? जालना भिवंडी भुसावळ नागपूर5. खालीलपैकी आम्ल / ॲसिड नाही ? H2CO2 HCL H2SO4 NH4OH6. खालिलपैकी चुकीची जोडी ओळखा. पितक्रांती – तेलबिया सोनेरीक्रांती – मध गोलक्रांती – टोमॅटो लालक्रांती – मांस7. मराठ्यांनी ज्या अटकेवर 1758 मध्ये आपला ध्वज फडकवला ते अटक नावाचे ठिकाण सध्या कोठे आहे ? अफगाणिस्तान भुतान बांगलादेश पाकिस्तान8. हा तालुका साताऱ्याच्या आग्नेय दिशेला आहे . खंडाळा पाटण जावली खटाव9. FIR चा फुल फॉर्म काय आहे ? FIRST INCIDENT REPORT FAST INFORMATION REPORT FIRST INFORMATION REPORT FAST INCIDENT REPORT10. छ. शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात? मंता मंत्री पेशवा सचिव11. पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता ? लोकशाही विकेंद्रीकरण आर्थिक स्वावलंबन प्रशासकीय शिक्षण ग्राम विकास12. महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही ? अहमदनगर ठाणे पुणे वाशिम13. खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळालेला नाही ? मलाला हरगोविंद खुराणा बिल क्लिंटन कैलास सत्यार्थी14. मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का कोणत्या देशात आहे ? पॅलेस्टाईन सौदी अरेबिया इराण युनायटेड अरब इमिरात15. हे गाव पैठण तालुक्यात गोदावरी काठी वसलेले ज्ञानेश्वरांचे जन्मस्थळ आहे ? आपेगाव आळंदी देहुगाव रोटेगाव Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या