GK Test 09 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 24/10/2025 1. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होवून पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या साली झाली ? 2015 2014 2012 20132. एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ? नागपूर ठाणे भंडारा नाशिक3. खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे ? निलगीरी आल्प्स अरवली काराकोरम4. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ? विधानपरिषद विधानसभा लोकसभा राज्यसभा5. कृषी क्षेत्रातील पीत/पिवळी क्रांती कशाशी निगडीत आहे ? मत्स्योत्पादन फळे उत्पादन दूध उत्पादन तेलबीय उत्पादने6. पंचायत समितीचा सचिव कोण असतो ? नायन तहसिलदार तहसिलदार गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी7. अभिनव भारत (यंग इंडिया) संघटनेचे मुख्यालय ……… होते. नाशिक पुणे नागपूर मुंबई8. सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते ? महात्मा गांधी मोहम्मद अली जिना खान अब्दुल गफार खान आगा खान9. 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमीशनने केली ? हंटर कमीशन ओडवायर कमीशन डायर कमीशन रौलेट कमीशन10. आधुनिक भारताचे जनक’ या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो ? दादाभाई नौरोजी राजा राममोहन रॉय न्या. म. गो. रानडे महात्मा फुले11. संत एकनाथ महाराज यांचे समाधी स्थळ कोठे आहे ? आळंदी देहू पैठण शेगाव12. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही ? प्रजासत्ताक लोकशाही साम्रज्यवादी धर्मनिरपेक्ष13. महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता ? ठाणे पुणे मुंबई मुंबई उपनगर14. भारताच्या घटनात्मक विकासातील 1919 च्या सुधारणा कायद्याला…….. म्हणतात ? आयर्विन – विलिंग्टन कायदा मॉऊटंबॅटन कायदा मोर्ले- मिंटो कायदा मॉटेग्यु चेम्सफोर्ड कायदा15. नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ? भंडारा ठाणे नाशिक संभाजीनगर Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या