GK Test 13 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 28/10/2025 1. भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे ………. यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवणारे आणली . डॉ.स्वामीनाथन डॉ. राजेंद्र सिंह डॉ.प्रमोद राव डॉ.मोहन राव2. वसईच्या किल्याचा प्रकार कोणता ? द्विपदुर्ग भूईकोट डोंगरी किल्ला गिरीदुर्ग3. भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते ? कलम 423 कलम 234 कलम 342 कलम 3244. …….. वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो. 0 ते 14 15 ते 59 14 ते 60 15 ते 605. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ? सिंगापूर जिनिव्हा शांघाय काठमांडू6. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक …… या नावाने ओळखले जाते. पोर्टब्लेअर लक्षद्वीप कन्याकुमारी इंदिरा पॉईंट7. भारतातील नीलक्रांती ही कोणत्या उत्पादन वाढी संदर्भात आहे ? मत्स्योत्पादन अन्यधान्य दुध रेशीम8. वाढवण बंदर हे नियाजीत बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ? रत्नागिरी ठाणे पालघर रायगड9. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयूक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परीषदेचे कायमस्वरुपी सभासद नाही. चीन रशिया अमेरीका जर्मनी10. ____ बँकेचे राष्ट्रीयीकरण होवून तिचे रुपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले. युनियन बँक युनायटेड बँक रॉयल बँक इम्पिरियल बँक11. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा कोणत्या तारखेस अस्तित्वात आला ? 1 ऑगस्ट 2014 1 मे 2015 15 ऑगस्ट 2014 1 ऑगस्ट 201512. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. बिहार उत्तरप्रदेश पश्चिम बंगाल राजस्थान13. नोबेल पारीतोषिक मिळविणारे पहीले भारतीय कोण ? डॉ. हरगोविंद खुराणा रविंद्रनाथ टागोर डॉ. सा. व्ही. रमण मदर टेरेसा14. कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत…….. . 60 मिनिटांचा फरक असतो 15 मिनिटांचा फरक असतो 30 मिनिटांचा फरक असतो 4 मिनिटांचा फरक असतो15. मिरा – भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली ? 01 ऑक्टोबर 2020 01 ऑक्टोबर 2019 01 नोव्हेंबर 2020 01 सप्टेंबर 2019 Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या