GK Test 13 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 28/10/2025 1. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा कोणत्या तारखेस अस्तित्वात आला ? 15 ऑगस्ट 2014 1 ऑगस्ट 2014 1 मे 2015 1 ऑगस्ट 20152. मिरा – भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली ? 01 नोव्हेंबर 2020 01 ऑक्टोबर 2020 01 ऑक्टोबर 2019 01 सप्टेंबर 20193. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक …… या नावाने ओळखले जाते. कन्याकुमारी लक्षद्वीप पोर्टब्लेअर इंदिरा पॉईंट4. भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे ………. यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवणारे आणली . डॉ. राजेंद्र सिंह डॉ.प्रमोद राव डॉ.स्वामीनाथन डॉ.मोहन राव5. ____ बँकेचे राष्ट्रीयीकरण होवून तिचे रुपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले. युनायटेड बँक युनियन बँक इम्पिरियल बँक रॉयल बँक6. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. पश्चिम बंगाल राजस्थान उत्तरप्रदेश बिहार7. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ? जिनिव्हा काठमांडू शांघाय सिंगापूर8. कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत…….. . 15 मिनिटांचा फरक असतो 60 मिनिटांचा फरक असतो 30 मिनिटांचा फरक असतो 4 मिनिटांचा फरक असतो9. …….. वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो. 15 ते 59 15 ते 60 0 ते 14 14 ते 6010. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयूक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परीषदेचे कायमस्वरुपी सभासद नाही. रशिया अमेरीका जर्मनी चीन11. वसईच्या किल्याचा प्रकार कोणता ? भूईकोट डोंगरी किल्ला द्विपदुर्ग गिरीदुर्ग12. भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते ? कलम 234 कलम 324 कलम 423 कलम 34213. नोबेल पारीतोषिक मिळविणारे पहीले भारतीय कोण ? डॉ. हरगोविंद खुराणा मदर टेरेसा डॉ. सा. व्ही. रमण रविंद्रनाथ टागोर14. वाढवण बंदर हे नियाजीत बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ? ठाणे रायगड रत्नागिरी पालघर15. भारतातील नीलक्रांती ही कोणत्या उत्पादन वाढी संदर्भात आहे ? मत्स्योत्पादन दुध अन्यधान्य रेशीम Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या