GK Test 41: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 28/11/2025 1. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे ? जिल्हाधिकारी केंद्र सरकार विभागीय आयुक्त राज्य सरकार2. परभणी जिल्ह्यात किती तालुके आहेत ? 7 9 8 63. ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी पो उतीओळखले जाणारे सागरी गाव कोणते आहे ? निळास नीरा मुरुड वेळास4. शिरडशहापुर येथील ____ मंदीर प्रसिद्ध आहे. तुळजादेवी मंदीर दिगंबर जैन मंदीर शिवमंदीर कानिफनाथ मंदीर5. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली ? 26 जानेवारी 1950 1 एप्रिल 1935 15 ऑगस्ट 1947 1 एप्रिल 19256. जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात आला आहे. हे गीत ……..यांनी लिहिले. कवी केशवसुत कवी राजा बढे कवी कुसूमाग्रज कवी फ. मु. शिंदे7. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. लाल बहादुर शास्त्री – विजयघाट इंदिरा गांधी – शक्तीस्थळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर – दिक्षाभूमी महात्मा गांधी – राजघाट8. भारत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी ……. टक्के भूक्षेत्र व्यापतो ? 6.41 4.41 2.41 0.419. दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडीत नव्हते ? ईस्ट इंडिया असोसिएशन ज्ञानप्रसारक मंडळी बॉम्बे असोसिएशन इंडियन इंडिपेंडन्स लीग10. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ? डॉ. बी. आर. आंबेडकर डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. राममनोहर लोहिया सरदार वल्लभभाई पटेल11. निकट दृष्टीदोष निराकरणासाठी – वापरतात. साधी काच द्विनाभिय भिंग बहिर्गोल भिंग आंतरगोल भिंग12. चुकीचा पर्याय ओळखा. आसाम – गुवाहाटी त्रिपुरा – आगरताळा सिक्कीम – गंगटोक मिझाराम – ऐजवाल13. नगर जिल्ह्यास लागून किती जिल्ह्यांची सीमा आहे ? सात आठ सहा पाच14. मरीयाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे ? अटलांटिक आर्क्टिक हिंदी पॅसिफिक15. राज्यपालांना कोण शपथ देते ? सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मुख्यमंत्री उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राष्ट्रपती Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या