GK Test 41: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 28/11/2025 1. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली ? 1 एप्रिल 1925 26 जानेवारी 1950 15 ऑगस्ट 1947 1 एप्रिल 19352. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. लाल बहादुर शास्त्री – विजयघाट महात्मा गांधी – राजघाट डॉ. बाबासाहेब आंबेडकर – दिक्षाभूमी इंदिरा गांधी – शक्तीस्थळ3. चुकीचा पर्याय ओळखा. त्रिपुरा – आगरताळा आसाम – गुवाहाटी सिक्कीम – गंगटोक मिझाराम – ऐजवाल4. निकट दृष्टीदोष निराकरणासाठी – वापरतात. साधी काच आंतरगोल भिंग बहिर्गोल भिंग द्विनाभिय भिंग5. जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात आला आहे. हे गीत ……..यांनी लिहिले. कवी राजा बढे कवी कुसूमाग्रज कवी केशवसुत कवी फ. मु. शिंदे6. परभणी जिल्ह्यात किती तालुके आहेत ? 8 9 6 77. दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडीत नव्हते ? ईस्ट इंडिया असोसिएशन इंडियन इंडिपेंडन्स लीग ज्ञानप्रसारक मंडळी बॉम्बे असोसिएशन8. नगर जिल्ह्यास लागून किती जिल्ह्यांची सीमा आहे ? पाच सात आठ सहा9. ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी पो उतीओळखले जाणारे सागरी गाव कोणते आहे ? वेळास मुरुड निळास नीरा10. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ? डॉ. राममनोहर लोहिया डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. बी. आर. आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल11. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे ? राज्य सरकार जिल्हाधिकारी केंद्र सरकार विभागीय आयुक्त12. मरीयाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे ? पॅसिफिक अटलांटिक हिंदी आर्क्टिक13. शिरडशहापुर येथील ____ मंदीर प्रसिद्ध आहे. तुळजादेवी मंदीर शिवमंदीर कानिफनाथ मंदीर दिगंबर जैन मंदीर14. राज्यपालांना कोण शपथ देते ? राष्ट्रपती उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश15. भारत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी ……. टक्के भूक्षेत्र व्यापतो ? 6.41 2.41 0.41 4.41 Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या