Police Bharti Question Paper 39By Sagar Sir | SBfied.com / 03/01/2020 1. ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महर्षी वि रा शिंदे आचार्य विनोबा भावे कर्मवीर भाऊराव पाटील2. जगन्नाथ पुरी मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात येते? तमिळनाडू मध्य प्रदेश कर्नाटक ओरिसा3. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते शोधा. 553 535 518 502 487 473 ? 457 458 460 4444. 4 8 7 9 हे अंक एकदाच वापरून 5000 पेक्षा मोठ्या जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? 24 20 18 125. पोमोलॉजी हे कशाचे शास्त्र आहे पाणी परिस्थिती पदार्थ फळ6. A ठिकाणापासून B ठिकाण चार किलोमीटर पूर्वेला आहे. B ठिकाणापासून C ठिकाण चार किलोमीटर उत्तरेला आहे. C ठिकाणापासून D ठिकाण चार किलोमीटर पश्चिमेला आहे. D ठिकाणापासून E ठिकाण एक किलोमीटर दक्षिणेला आहे तर E ठिकाण A ठिकाण पासून किती किलोमीटर दूर असेल? 3 2 7 67. जर H+E+L+P = 41 तर D+O+N+E = ? 39 38 45 468. एका शहराच्या तापमानाची काही दिवसांची नोंद याप्रमाणे आहे 28 21 23 22 25 25 तर त्या शहराचे सरासरी तापमान किती आहे? 23 22.5 24.5 249. सोडवा 6/5 8 5 4/910. ठरल्याप्रमाणे रक्कम वाटली गेली. या वाक्याचा प्रयोग ओळखा नवीन कर्मणी भावे प्रयोग कर्तरी प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग11. एका बास्केटमध्ये एकूण 38 चेंडू आहे मात्र रेणूने मोजले असता लाल चेंडू निळ्या चेंडू पेक्षा 12 ने जास्त असल्याचे लक्षात आले. तर बास्केटमध्ये लाल चेंडू किती असतील? 26 13 12 2512. वृषभ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा बलवान मनुष्य बैल घोडा बकरा13. संघर्षाच्या काळात भाऊरावांची पत्नी म्हणजे अगदी ………. झाली होती. ( वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य वाक्य प्रचार निवडा ) रामाची सीता अयोध्या ची कैकई सत्यवानाची सावित्री लंकेची पार्वती14. बाळ जेवले तरी आईचे पोट भरते . ह्या वाक्याचा अलंकार ओळखा अतिशयोक्ती विरोधाभास चेतनागुणोक्ती असंगती15. एका परीक्षा केंद्रावर चारशे मुले आणि आठशे मुली यांनी परीक्षा दिली. त्यापैकी पन्नास टक्के मुले आणि 75 टक्के मुली पास झाल्या तर एकूण किती विद्यार्थी परीक्षा पास झाले असतील? 800 650 1000 600 Loading …Question 1 of 15