Police Bharti Question Paper 107

1. अव्ययीभाव समासमध्ये ….. पद महत्वाचे असते

 
 
 
 

2. 10 मुलांच्या गटातील एक 20 किलो वजनाचा मुलगा वगळून नवीन 40 किलो वजनाचा मुलगा त्या गटात घेतला असता त्यांचे सरासरी वजन 17 किलो होते. तर त्या गटाची पूर्वीची सरासरी किती असेल?

 
 
 
 

3. असे आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे? – कोणता शब्द अशुद्ध आहे?

 
 
 
 

4. लयबध्द मालिका पूर्ण करा – abcabc_abcdeabc_ _f

 
 
 
 

5. रासायनिक खतातील प्रमुख घटकात खालील पैकी काय नसते?

 
 
 
 

6. स्वातंत्र्य प्राप्त करते वेळी भारतातील संस्थांनांची संख्या किती होती?

 
 
 
 

7. नितीन ने एका संख्येला 3 ने गुणन्याऐवजी 3 ने भाग दिला तर त्याचे उत्तर 16 ने कमी आले. तर ती संख्या कोणती असेल?

 
 
 
 

8. साबरमती च्या काठावार वसलेले शहर कोणते?

 
 
 
 

9. 12.91 या संख्येपेक्षा कोणती संख्या मोठी नाही?

 
 
 
 

10. पंतप्रधान पदाचा कार्यकाळ किती असतो?

 
 
 
 

11. देशात साथीच्या रोगाची भीती आहे. काळजी घ्यावी लागते. – संयुक्त वाक्य बनवा

 
 
 
 

12. खालील पैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकते?

 
 
 
 

13. उत्तर – पूर्व या दोन दिशांच्या मध्ये असणाऱ्या दिशेची विरुद्ध दिशा कोणती?

 
 
 
 

14. खालील पैकी कोणता शब्दशक्तीचा प्रकार नाही?

 
 
 
 

15. नाणे : 2 :: फासा : ?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now