General Knowledge Mix Test 123 | सामान्य ज्ञान टेस्ट 123 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/10/2024 1. आत्मवृत्त’ हे खालीलपैकी कोणाच्या आत्मचरित्राचे नाव आहे ? महात्मा फुले महर्षी धोंडो केशव कर्वे गोपाळ हरी देशमुख गोपाळ गणेश आगरकर2. पृथ्वीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ……….. होय. जिओमॉर्फोलॉजी इकोलॉजी बॉटनी जिओग्राफी3. खालीलपैकी कोणता धुळे जिल्ह्यातील तालुका नाही ? तळोदे साक्री शिरपूर शिंदखेडा4. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे ………… आहे. 10000° से 6000° से 4000° से 8000° से5. राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली होती? मौंट स्ट्युअर्ट अकबर शहा पहिला यापैकी नाही अकबर शहा दुसरा6. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? गुलमर्ग ( काश्मीर) लेह (काश्मीर) कच्छ (गुजरात) नादिया ( पश्चिम बंगाल)7. जबलपूर हे शहर………. काठी वसले आहे. नर्मदा कावेरी मुशी गंगा8. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतिकारक हुतात्मा अनंत कान्हेरे यांचे जन्मगाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ? नाशिक रायगड रत्नागिरी कोल्हापूर9. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ……. उत्पादन होते. गव्हाचे ज्वारीचे भाताचे बाजरीचे10. जालना जिल्ह्यातील जांब हे गाव ……… या तालुक्यात असून ते रामदास स्वामींचे जन्मगाव आहे. अंबड घनसावंगी मंठा भोकरदन11. योग्य पर्याय निवडा. कार्बन – K क्लोरीन – CI फॉस्फरस – F आयर्न – I12. बुद्धीच्या निकषाखेरीज अन्य कोणताही निकष न मानणारे समाजसुधारक म्हणजे – रा. गो.भांडारकर यापैकी नाही. महात्मा ज्योतीबा फुले गोपाळ गणेश आगरकर13. पानिपतचे पहिले युध्द कोणामध्ये झाले ? बाबर व दौलतखान बाबर व इब्राहीम लोदी बाबर व राणासंग बाबर व आलम खान14. योग्य विधान निवडा. 1) आय ॲम द सोशालिस्ट हे स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक आहे. 2) द इंडियन स्ट्रगल हे आचार्य कृपलानी यांनी लिहिलेले पुस्तक आहे. दोन्ही विधाने चूक विधान दोन चूक विधान एक चूक दोन्ही विधाने बरोबर15. राष्ट्रपतीला पदाची शपथ कोण देतात ? सरन्यायाधीश पंतप्रधान उपराष्ट्रपती महान्यायवादी16. आशिया खंडातील सर्वांत मोठी लोकर बाजारपेठ कोणती? काबूल काठमांडू पेशावर बिकानेर17. बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक संपादक …… हे होते. यापैकी नाही महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर18. खालील पर्यायांपैकी सूर्यमालेतील बहिर्ग्रह कोणता आहे? पृथ्वी गुरु शुक्र मंगळ19. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या ……….. नुसार जिल्हा परिषदेची स्थापना केली आहे. कलम 4 कलम 9 कलम 6 कलम 1220. भारत देश ………….. रोजी प्रजासत्ताक बनला. 14 ऑगस्ट 1947 26 जानेवारी 1950 15 ऑगस्ट 1947 26 जानेवारी 1947 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
Harshada bayaskar 19