General Knowledge Mix Test 144 | सामान्य ज्ञान टेस्ट 144

1. निघोज – अहमदनगर येथील ……….. नदीच्या पात्रात रांजण खळगे आढळतात.

 
 
 
 

2. हिंगोली जिल्ह्यास एकूण किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहे?

 
 
 
 

3. जिप्समचा वापर कोणत्या प्रकारच्या जमिनीच्या सुधारणेसाठी होतो?

 
 
 
 

4. पुढील घटनांची कालानुक्रमाने रचना करा.
1.मुस्लिम लीगची स्थापना
2.राष्ट्रीय सभेत फुट
3.होमरुल लिग चळवळ
4.बंगालची फाळणी

 
 
 
 

5. आर्य समाजाचे प्रसिध्द घोषवाक्य –

 
 
 
 

6. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू ……… साली झाला.

 
 
 
 

7. शिवाजी विद्यापीठ………………येथे आहे.

 
 
 
 

8. वर्णलवके फुले व फळे यांना……… प्राप्त करून देतात

 
 
 
 

9. 10. महाराष्ट्र विधिमंडळ सुवर्णमहोत्सवी वर्ष कोणते ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा.

 
 
 
 

10. कोल्हापूर जिल्ह्यात कोणती लेणी आहे ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

11. मुंबई उच्च न्यायालय स्थापन वर्ष …….. आहे.

 
 
 
 

12. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष ……….. हे होते.

 
 
 
 

13. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण…………..या जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

14. बिहारमधील चंपारण्य येशील सत्याग्रह ……… या पिकाशी निगडीत होता.

 
 
 
 

15. भारताच्या दक्षिणेस……………..आहे.

 
 
 
 

16. 1870 मध्ये ‘तहजीब-उल–अखलाख वृत्तपत्राची स्थापना …… यांनी केली.

 
 
 
 

17. देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेल्या शहीद भगतसिंहानी कोणत्या संघटनेत राहून सामाजिक व स्वातंत्र्याच्या चळवळीत भागीदारी केली ?

 
 
 
 

18. योग्य विधान निवडा.
विधान 1) नायब तहसिलदारास उपतहसिलदार असेही म्हणतात.
2) नायब तहसिलदारास स्वतंत्र कार्यालय असते.
3) नायब तहसिलदाराची निवड MPSC द्वारे होते.

 
 
 
 

19. खालीलपैकी कोणता जिल्हा अकोला जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही?

 
 
 
 

20. यल्लोरा (वेरूळ) येथील एकूण लेण्यांपैकी किती लेणी हिंदू धर्माची आहेत ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 144 | सामान्य ज्ञान टेस्ट 144”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now