General Knowledge Mix Test 144 | सामान्य ज्ञान टेस्ट 144 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 13/11/2024 1. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण…………..या जिल्ह्यात आहे. पुणे अमरावती रायगड सिंधुदुर्ग2. आर्य समाजाचे प्रसिध्द घोषवाक्य – पुराणाकडे परत चला स्मृतीकडे परत चला यापैकी नाही वेदाकडे परत चला3. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष ……….. हे होते. दादाभाई नवरोजी महात्मा गांधी व्योमेशचंद्र बॅनर्जी पंडित जवाहरलाल नेहरू4. पुढील घटनांची कालानुक्रमाने रचना करा. 1.मुस्लिम लीगची स्थापना 2.राष्ट्रीय सभेत फुट 3.होमरुल लिग चळवळ 4.बंगालची फाळणी 2314 4123 1234 21435. 10. महाराष्ट्र विधिमंडळ सुवर्णमहोत्सवी वर्ष कोणते ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. 1980 1990 1985 19886. भारताच्या दक्षिणेस……………..आहे. हिंदी महासागर बंगालचा उपसागर यापैकी नाही अरबी समुद्र7. यल्लोरा (वेरूळ) येथील एकूण लेण्यांपैकी किती लेणी हिंदू धर्माची आहेत ? 17 18 19 168. मुंबई उच्च न्यायालय स्थापन वर्ष …….. आहे. 1888 1862 1935 19659. खालीलपैकी कोणता जिल्हा अकोला जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? अमरावती वाशीम बुलढाणा सातारा10. शिवाजी विद्यापीठ………………येथे आहे. औरंगाबाद कोल्हापूर पुणे सोलापूर11. जिप्समचा वापर कोणत्या प्रकारच्या जमिनीच्या सुधारणेसाठी होतो? चोपण आम्लयुक्त खारवट खाडी12. हिंगोली जिल्ह्यास एकूण किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहे? सात चार सहा पाच13. कोल्हापूर जिल्ह्यात कोणती लेणी आहे ते पर्यायातून निवडा. पांडवलेणी पितळखोरा अजिंठा खिद्रापुर14. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू ……… साली झाला. 1684 1682 1680 168615. बिहारमधील चंपारण्य येशील सत्याग्रह ……… या पिकाशी निगडीत होता. ऊस भात ज्यूट नीळ16. निघोज – अहमदनगर येथील ……….. नदीच्या पात्रात रांजण खळगे आढळतात. मुळा कुकडी प्रवरा सीना17. देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेल्या शहीद भगतसिंहानी कोणत्या संघटनेत राहून सामाजिक व स्वातंत्र्याच्या चळवळीत भागीदारी केली ? हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिक असोसिएशन (एच.एस.आर.ए.) भारतीय क्रांती सेना नौजवान क्रांतिकारक संघटना भारत नौजवान संघटन18. 1870 मध्ये ‘तहजीब-उल–अखलाख वृत्तपत्राची स्थापना …… यांनी केली. रहमत चौधरी बॅ. महंमद अली जिना कवी इक्बाल सय्यद अहमदखान19. योग्य विधान निवडा. विधान 1) नायब तहसिलदारास उपतहसिलदार असेही म्हणतात. 2) नायब तहसिलदारास स्वतंत्र कार्यालय असते. 3) नायब तहसिलदाराची निवड MPSC द्वारे होते. तिन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर विधान एक व तीन बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर20. वर्णलवके फुले व फळे यांना……… प्राप्त करून देतात आकार वरील सर्व रंग सुवास Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13