General Knowledge Mix Test 38 | सामान्य ज्ञान टेस्ट 38

1. अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्यात…………तालुक्यात आहे.

 
 
 
 

2. ठाणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात ……. शेती मोठ्या प्रमाणावर आहे.

 
 
 
 

3. ………… मध्ये सुएझ कालवा सुरू झाल्यानंतर मुंबई हे भारताचे प्रवेशद्वार ठरले.

 
 
 
 

4. स्वराज्यात ……. हे मंत्री होते त्यांचे काम पत्रव्यवहार सांभाळण्याचे होते.

 
 
 
 

5. चूकीचे विधान निवडा.
1) शाहीर राम जोशी यांना शाहिरांचा शाहीर असे म्हणतात.
2) न. चि. केळकर यांना साहित्य सम्राट म्हणतात.

 
 
 
 

6. राजा राममोहन रॉय यांनी ………… मध्ये वेदांत कॉलेज ची स्थापना केली

 
 
 
 

7. धुळे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

 
 
 
 

8. स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी……. ची स्थापना केली जाते.

 
 
 
 

9. रुपया हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरु केले ?

 
 
 
 

10. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्‍ती स्वातंत्र्याच्या हमीबद्‌दल नमुद केले आहे ?

 
 
 
 

11. महाराष्ट्रातील शेतकरी अपघात विमा योजना ….. अपघात विमा योजना म्हणून ओळखली जाते

 
 
 
 

12. महाराष्ट्रात कटक मंडळ कोणत्या जिल्ह्यात आहे ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

13. रायगड तालुक्यातील गागोदे हे ……………. यांचे जन्मस्थळ आहे.

 
 
 
 

14. भारताची राष्ट्रीय नदी……….ही आहे.

 
 
 
 

15. रायगड : माथेरान : : अमरावती : ?

 
 
 
 

16. रॉबर्ट क्लाईव्ह याने कोणत्या प्रांतात ‘दुहेरी राज्य व्यवस्था” सुरू केली ?

 
 
 
 

17. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय होते?

 
 
 
 

18. ब्राझीलचे पठार : ब्राझील : : दख्खनचे पठार : ?

 
 
 
 

19. आज हडप्पा व मोहेंजोदडो ही ठिकाणे कोठे आहेत ?

 
 
 
 

20. ………. ची केळी प्रसिद्ध आहे.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 38 | सामान्य ज्ञान टेस्ट 38”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now