General Knowledge Mix Test 45 | सामान्य ज्ञान टेस्ट 45

1. खालीलपैकी कोणता जालना जिल्ह्यातील तालुका नाही?

 
 
 
 

2. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान –

 
 
 
 

3. महसुल विभागातील अव्वल कारकून या हुद्यातील अव्वल शब्दाचा अर्थ काय सांगता येईल ?

 
 
 
 

4. राजा राममोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना कोठे केली?

 
 
 
 

5. उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

 
 
 
 

6. मवाळ व जहाल यांच्यातील मतभेदांचा मुख्य मुद्दा होता……….

 
 
 
 

7. मेंदूचा अभ्यास : न्युरोलॉजी : : रक्ताचा अभ्यास : ?

 
 
 
 

8. उकबराच्या दरबारातील दासवंत आणि बसवन या व्यक्‍ती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधीत आहे ?

 
 
 
 

9. सुती वस्त्रोद्योगासाठी प्रसिध्द असलेली शहरे पर्यायातून निवडा.

 
 
 
 

10. पंचायत समितीच्या दोन सभांमध्ये किती महिन्यांपेक्षा जास्त कालावधी असता कामा नये ?

 
 
 
 

11. 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना …… येथे करण्यात आली.

 
 
 
 

12. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कालावधी किती वर्षांचा असतो?

 
 
 
 

13. गाव रस्ता समितीचा सदस्य सचिव कोण असतो ?

 
 
 
 

14. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

15. रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्यास ……. जीवनसत्व मदत करते.

 
 
 
 

16. RTI म्हणजे …………

 
 
 
 

17. अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतुद घटनेच्या कोणत्या कलमात आहे?

 
 
 
 

18. परभणी जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे?

 
 
 
 

19. बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील………. येथे 17 डिसेंबर 1942 रोजी जातीय सरकार अस्तित्वात आले होते.

 
 
 
 

20. नगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतो ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now