General Knowledge Mix Test 45 | सामान्य ज्ञान टेस्ट 45 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 20/04/2024 1. अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतुद घटनेच्या कोणत्या कलमात आहे? 15 14 17 162. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान – नांदगाव (नाशिक) येवला (नाशिक) देवळा (नाशिक) भगुर (नाशिक)3. योग्य विधान निवडा. महान्यायवादी भारतातील कोणत्याही न्यायालयात आपले कार्य पार पाडण्यासाठी हजर राहू शकतो. महान्यायवादीची नेमणूक राज्यपालाद्वारे केली जाते. महाधिवक्ताची बडतर्फी मुख्यमंत्री करू शकतात. सर्व विधाने योग्य आहेत.4. खालीलपैकी कोणता जालना जिल्ह्यातील तालुका नाही? वसमत मंठा जाफराबाद परतूर5. महसुल विभागातील अव्वल कारकून या हुद्यातील अव्वल शब्दाचा अर्थ काय सांगता येईल ? प्रमुख दुय्यम उप यापैकी नाही6. उकबराच्या दरबारातील दासवंत आणि बसवन या व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधीत आहे ? गायन नृत्य चित्रकला संगीत7. मेंदूचा अभ्यास : न्युरोलॉजी : : रक्ताचा अभ्यास : ? हिमॅटोलाॅजी मायोलाॅजी ॲनोटाॅमी सायटाॅलाॅजी8. 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना …… येथे करण्यात आली. मद्रास मुंबई कोलकाता लंडन9. पंचायत समितीच्या दोन सभांमध्ये किती महिन्यांपेक्षा जास्त कालावधी असता कामा नये ? तीन महिने चार महिने एक महिना दोन महिने10. गाव रस्ता समितीचा सदस्य सचिव कोण असतो ? मंडळ अधिकारी बिट जामदार यापैकी नाही तलाठी11. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कालावधी किती वर्षांचा असतो? दीड वर्षांचा पाच वर्षांचा साडेतीन वर्षांचा अडीच वर्षांचा12. परभणी जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? औरंगाबाद लातूर हिंगोली जालना13. रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्यास ……. जीवनसत्व मदत करते. ड अ इ क14. नगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतो ? जिल्हाधिकारी मुख्याधिकारी उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष15. RTI म्हणजे ………… राईट टू इन्फॉर्मेशन यापैकी नाही. राईट टूवर्ड इनवेस्टमेंट राईट टू इन्स्टिट्यूट16. बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील………. येथे 17 डिसेंबर 1942 रोजी जातीय सरकार अस्तित्वात आले होते. तामलुक दीनाजपूर बंकुरा बीरभूम17. उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? सात नऊ अकरा आठ18. सुती वस्त्रोद्योगासाठी प्रसिध्द असलेली शहरे पर्यायातून निवडा. दिलेली सर्व मालेगाव मुंबई इचलकरंजी19. मवाळ व जहाल यांच्यातील मतभेदांचा मुख्य मुद्दा होता………. स्वराज्य राष्ट्रीय शिक्षण स्वदेशी अखिल भारतीय पातळीवर बहिष्कारांचा राजकीय अस्त्र म्हणून उपयोग करणे20. राजा राममोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना कोठे केली? कर्नाटक मुंबई कोलकाता पंजाब Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09