General Knowledge Mix Test 134 | सामान्य ज्ञान टेस्ट 134

1. वंदे मातरम हे गीत …… यांनी लिहिले आहे.

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणता वाशीम जिल्ह्यातील तालुका आहे ?

 
 
 
 

3. भारतीय राज्यघटनेतील कोणती तरतुद समान नागरी कायद्याशी संबंधित नाही?

 
 
 
 

4. जैनःधर्माचे पहिले तिर्थकर खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

5. हिंगोली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?

 
 
 
 

6. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कोण होते ?

 
 
 
 

7. बीड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो?

 
 
 
 

8. नायब तहसिलदारावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते?

 
 
 
 

9. पंडीत जवाहरलाल नेहरु यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात ?

 
 
 
 

10. भारतातील पहिला साखर कारखाना ………. राज्यात सुरू झाला

 
 
 
 

11. शाहू महाराजांनी कोणत्या साली मुस्लिम बोर्डिंग स्कूल आणि शाहू मिलची स्थापना केली ?

 
 
 
 

12. डॉ.आंबेडकर यांचा मृत्यू कधी झाला?

 
 
 
 

13. 1935 चा भारत सरकारचा कायदा हा संपूर्णता कुजलेला मूळत: वाईट आणि पूर्णत: अस्वीकार्य आहे असे उद्‌गार कुणी काढले ?

 
 
 
 

14. महान्यायवादी ची नेमणूक कलम …… नुसार राष्ट्रपती व्दारे केली जाते.

 
 
 
 

15. भारताचे अंटार्क्टिका वरील पहिले संशोधन केंद्र –

 
 
 
 

16. हिराकुड प्रकल्प ………….राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प आहे.

 
 
 
 

17. राजा राममोहन रॉय यांच्या नंतर कोणी ब्राम्हो समाजाच्या प्रसाराचे कार्य केले?

 
 
 
 

18. धुळे जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झालेला नवीन जिल्हा कोणता आहे?

 
 
 
 

19. इष्ट असेल ते बोलणार व शक्य असेल ते करणार असे विचार ………… यांचे होते.

 
 
 
 

20. भारतातील पहिले मुक्‍त विद्यापीठ कोणत्या शहरात सुरु झाले?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!