General Knowledge Mix Test 138 | सामान्य ज्ञान टेस्ट 138 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 06/11/2024 1. कैसर-इ-हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली होती? इंदिरा गांधी पंडिता रमाबाई विजयालक्ष्मी पंडित सरोजिनी नायडू2. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती हे सरन्यायाधीश व संबंधित राज्याचे ……….. यांच्या सल्ल्याने करतात. राज्यपाल नायब राज्यपाल उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री3. भारतातील जमिनीवरील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? पुलिकत सांभर वेंबनाड लोणार4. आधुनिक मराठी काव्याचे जनक कोण आहे? माधवानुज केशवसुत केशवकुमार आरती प्रभू5. महाराष्ट्रात देवीची एकूण किती शक्तीपीठे आहेत? आठ तीन पाच साडेतीन6. योग्य विधान निवडा. विधान 1) पंचायत समितीचा आरक्षणाचा कोटा राज्य शासन जाहीर करते. विधान 2) पंचायत समितीचा आरक्षणाचा कोटा केंद्रशासन जाहीर करते. दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर7. सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा – पुणे औरंगाबाद नागपूर ठाणे8. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? लाला हरदयाळ लाला लजपतराय लोकमान्य टिळक महात्मा गांधी9. योग्य विधान निवडा. उस्मानाबादी म्हैस भारतात प्रसिद्ध आहे. उस्मानाबादी बैल भारतात प्रसिद्ध आहे. उस्मानाबादी गाय भारतात प्रसिद्ध आहे. उस्मानाबादी शेळी भारतात प्रसिद्ध आहे.10. नगरपंचायतीच्या मतदार संघास ……. म्हणतात. गण प्रभाग गट वार्ड11. भाक्रा धरणाच्या जलाशयाचे नाव……………आहे. गोविंद सागर नाथसागर शिवसागर आनंद सागर12. …………. यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष म्हणून पद भूषविले. ॲनी बेझंट सरोजिनी नायडू श्रीमती नेली सेनगुप्ता सोनिया गांधी13. बॅचलर ऑफ लॉ चे संक्षिप्त रूप काय आहे? B.L B.O.L B.L.L L.L.B14. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश …………. यांना शपथ देतात? मुख्यमंत्री पंतप्रधान राज्यपाल लोकसभा सदस्य15. अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा नदीवर असलेले धरण पर्यायातून निवडा. गंगापूर कोयना खडकवासला भंडारदरा16. सती प्रथा बंद करणारा इंग्रज अधिकारी खालील पर्यायातून निवडा लॉर्ड बेटिंक लॉर्ड रिपन लॉर्ड कॉर्नवॉलिस लॉर्ड डलहौसी17. भारतात एकूण किती कटक मंडळे आहेत? 82 42 72 6218. मुंबईचे पहिले भारतीय शेरीफ कोण ? नाना शंकरशेठ सी.डी.देशमुख सेनापती बापट महादेव ल. डहाणूकर19. महर्षी कर्वे यांना लोक कोणत्या टोपण नावाने संबोधत असे ? बापू अण्णा भाऊ तात्या20. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक ……… यांनी लिहिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक महात्मा फुले गो.ग.आगरकर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10