General Knowledge Mix Test 148 | सामान्य ज्ञान टेस्ट 148 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 17/11/2024 1. जिल्हा परिषदेमध्ये एक स्थायी समिती आणि ……. विषय समित्या असतात. आठ दहा नऊ सात2. केंद्रकीय संमीलन प्रक्रियेत सुर्यावर हायड्रोजनची …………. केंद्रके मिळून हेलिअमचा एक केंद्रक तयार होतो. 2 8 5 43. भगतसिंग यांना खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ? देशरत्न सरदार शहीद – ए – आझम अग्रदूत4. मायकेल ओडवायर चा वध ……….. यांनी केला. खुदीराम बोस रासबिहारी बोस उधमसिंग मदनलाल धिंग्रा5. किती सभासदांची निवड विधानपरिषदेवर शिक्षक मतदार संघातून केली जाते. 1/3 1/9 1/6 1/126. कोणत्या पदार्थाची घनता सर्वात कमी आहे ? रॉकेल मध ग्लिसरीन पाणी7. राज्यपाल ……………… पदावर राहू शकतात. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत 2 वर्षे जास्तीत जास्त वयाच्या 70 वर्षापर्यंत 4 वर्षे8. दिनेशचे वय 17 वर्षे आहे तर तो आणखी कमीत कमी किती वर्षांनी ग्रामपंचायतीच्या सदस्यत्वासाठी निवडणूक लढवू शकतो? 7 वर्षे 4 वर्षे 3 वर्षे 1 वर्ष9. खालील पैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? नंदुरबार – आदिवासींचा जिल्हा नाशिक – द्राक्षाचा जिल्हा नागपूर – संत्रीचा जिल्हा बीड – संस्कृत कवींचा जिल्हा10. 5. खालीलपैकी कोणाला पदावरुन दूर करतांना महाभियोग पध्दत वापरली जात नाही ? राज्यपाल मुख्य निवडणूक आयुक्त राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश11. 1938 च्या 51 व्या हरिपूर काँग्रेसचे …….. हे अध्यक्ष होते. महात्मा गांधी पं. जवाहरलाल नेहरु सुभाषचंद्र बोस वल्लभभाई पटेल12. वेरूळ लेणी कोणत्या जिल्हयात आहे? नाशिक अहमदनगर पुणे औरंगाबाद13. Pb ही संज्ञा कोणत्या मूलद्रव्याची आहे? सिल्वर पोटॅशियम लेड पोलोनियम14. खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही ? मालेगाव परभणी जालना उल्हासनगर15. इटलीचा आक्रमक हुकुमशहा कोण होता ? केमाल पाशा मुसोलिनी हिटलर सुलतान मजिद16. 1. योग्य निकाल देण्यासाठी न्यायमंडळाने कशाचा अवलंब करणे आवश्यक असते ? खुलेपणा नैसर्गिक न्यायाची तत्त्वे निःपक्षपातीपणा कार्यपध्दती17. 1857 च्या उठावाची सुरुवात कोठून झाली ? दिल्ली मेरठ (मिरत-उत्तरप्रदेश) आग्रा कलकत्ता18. रास्त गोफ्तार म्हणजे ‘खरी बातमी’ या नावाचे साप्ताहिक कोणी सुरु केले होते? रवोंद्रनाथ टागोर स्वामी विवेकानंद दादाभाई नौरोजी राजा राममोहन राय19. राज्यघटनेची अमंलबजावणी केव्हा झाली? 29 नोव्हेंबर 1950 9 डिसेंबर 1949 26 नोव्हेंबर 1949 26 जानेवारी 195020. भारतातील सर्वात मोठी महानगरपालिका …….. महानगरपालिका आहे. पुणे औरंगाबाद मुंबई नागपूर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Jalna MNPa ahe…29vi