General Knowledge Mix Test 211 | सामान्य ज्ञान टेस्ट 211

1. प्रथिने ही खालीलपैकी कशापासून बनलेली असतात?

 
 
 
 

2. दिवस आणि रात्र समान कोणत्या दिवशी असतात ? A) 21 मार्च B) 21 जून C) 23 सप्टेंबर

 
 
 
 

3. शिरीष कुमार यांनी ….. चळवळीच्या मिरवणुकीवर झालेल्या गोळीबारात बलिदान दिले

 
 
 
 

4. स्वराज्य पक्ष कधी स्थापन झाला होता?

 
 
 
 

5. EWS प्रवर्गासाठी 10 % आरक्षणाची तरतूद करणारी घटना दुरुस्ती कोणती आहे?

 
 
 
 

6. सातव्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना … % वेतनवाढ देण्यात आली आहे

 
 
 
 

7. मतदान प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवणारे पहिले राज्य होण्याचा मान ….. या राज्याने पटकाविला.

 
 
 
 

8. 2011 च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य …. आहे.

 
 
 
 

9. चुकीचा पर्याय ओळखा

 
 
 
 

10. तात्या टोपे यांचे मुळ नाव …. हे होते

 
 
 
 

11. दादा मी तुमची खुर्ची थोडावेळ घेऊ? – वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ ओळखा

 
 
 
 

12. ग्रहणाच्या वेळी …. चा भाग आपल्याला दिसत नाही

 
 
 
 

13. बलसागर भारत होवो – हे प्रसिद्ध गीत खालील पैकी कोणी लिहिले आहे?

 
 
 
 

14. कितीव्या पंचवार्षिक योजना नंतर तीन वर्षासाठी वार्षिक योजना राबवण्यात आल्या?

 
 
 
 

15. कापड व्यवसायामुळे कोणत्या दोन शहरांना भारताचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते ?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now