General Knowledge Mix Test 212 | सामान्य ज्ञान टेस्ट 212

1. भारतातील चलन निर्मितीची जबाबदारी खालील पैकी कोणाकडे आहे?

 
 
 
 

2. भारतात लोकसंख्येचा विचार केला असता दुसऱ्या क्रमांकाचा धर्म कोणता आहे?

 
 
 
 

3. करेंगे या मरेंगे ‘ हा नारा खालीलपैकी कोणी दिला होता ?

 
 
 
 

4. राष्ट्रपतींना कोणत्या कलमानुसार क्षमादानाचा अधिकार प्राप्त झाला आहे?

 
 
 
 

5. कार्य खालील पैकी कोणत्या एकक मध्ये मोजतात?

 
 
 
 

6. पर्जन्य विभागाचा विचार करता महाराष्ट्र …… पर्जन्य प्रदेशात येतो.

 
 
 
 

7. एखादा पदार्थ स्थायू अवस्थेतून थेट वायुरूपात जात असेल तर तिथे पदार्थाचा ….. गुणधर्म असतो.

 
 
 
 

8. कार्बन या मूलद्रव्याचा अणुअंक किती आहे?

 
 
 
 

9. फळ उत्पादनात भारताचा जगात …. क्रमांक लागतो.

 
 
 
 

10. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना …. यावर्षी झाली होती

 
 
 
 

11. …. याला मार्श गॅस असेही म्हणतात

 
 
 
 

12. जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो?

 
 
 
 

13. जागतिक क्षेत्रफळाच्या …% भाग भारताने व्यापला आहे.

 
 
 
 

14. अध्यक्षीय लोकशाही असणारा देश खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

15. महानगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख …. असतात.

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now