General Knowledge Mix Test 268 | सामान्य ज्ञान टेस्ट 268 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 03/04/2025 1. 1857 च्या उठावावेळी खालीलपैकी कोणाला भारताचा सम्राट म्हणून घोषित करण्यात आले होते ? लियाकत अली बहादुरशहा जफर नानासाहेब पेशवे खान बहादुर खान2. पहिल्या घटनादुरुस्ती द्वारा कोणते परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले होते? 1 12 9 83. लक्षद्वीप बेटे …… आहे कोकण किनाऱ्यात अरबी समुद्रात कच्छचे आखातात बंगालचा उपसागरात4. गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म …. जिल्ह्यात झाला होता रत्नागिरी सोलापूर सांगली सातारा5. प्लेग कमिशनर रँडची हत्या …. यांनी केली होती मदनलाल धिंग्रा वासुदेव बळवंत फडके उमाजी नाईक चाफेकर बंधू6. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतचे चुकीचे विधान निवडा मृत्यू – 1956 काळाराम मंदिर सत्याग्रह – 1927 पुणे करार – 1932 भारतरत्न – 19917. भारताच्या अणुशक्ती आयोगाची स्थापना ….. या वर्षी मुंबई येथे झाली आहे. 1948 1968 1981 19518. ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? चित्रपट संगीत पत्रकारिता विज्ञान9. नगरपंचायतीची तरतूद कितव्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आली? 73 72 74 7510. पुण्यातील पहिला विधवा विवाह कोणी घडवून आणला होता? रानडे फुले आगरकर टिळक11. राजा केळकर वस्तु संग्रहालय खालील पैकी कोठे आहे? पुणे नाशिक मुंबई औरंगाबाद12. NABARD (नाबार्ड) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? 1989 1982 1975 199213. माहिती अधिकार कायदा ऑनलाइन करणारे पहिले राज्य कोणते ? केरळ महाराष्ट्र गोवा दिल्ली14. प्रधानमंत्री उज्वला योजना कशाशी संबंधित आहे? मुलींसाठी अर्थ सहाय्य करणे अखंडित वीजपुरवठा करणे LPG कनेक्शन पुरविणे माता आणि बालकांसाठी सकस आहार पुरविणे15. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती वर्धा अकोला नागपूर Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09