General Knowledge Mix Test 268 | सामान्य ज्ञान टेस्ट 268 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 03/04/2025 1. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतचे चुकीचे विधान निवडा पुणे करार – 1932 भारतरत्न – 1991 मृत्यू – 1956 काळाराम मंदिर सत्याग्रह – 19272. NABARD (नाबार्ड) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? 1982 1992 1975 19893. पुण्यातील पहिला विधवा विवाह कोणी घडवून आणला होता? रानडे टिळक आगरकर फुले4. ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? संगीत पत्रकारिता विज्ञान चित्रपट5. पहिल्या घटनादुरुस्ती द्वारा कोणते परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले होते? 8 12 1 96. राजा केळकर वस्तु संग्रहालय खालील पैकी कोठे आहे? नाशिक मुंबई औरंगाबाद पुणे7. नगरपंचायतीची तरतूद कितव्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आली? 74 72 73 758. भारताच्या अणुशक्ती आयोगाची स्थापना ….. या वर्षी मुंबई येथे झाली आहे. 1968 1981 1951 19489. लक्षद्वीप बेटे …… आहे बंगालचा उपसागरात कोकण किनाऱ्यात अरबी समुद्रात कच्छचे आखातात10. 1857 च्या उठावावेळी खालीलपैकी कोणाला भारताचा सम्राट म्हणून घोषित करण्यात आले होते ? बहादुरशहा जफर खान बहादुर खान लियाकत अली नानासाहेब पेशवे11. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर वर्धा अमरावती अकोला12. गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म …. जिल्ह्यात झाला होता रत्नागिरी सोलापूर सातारा सांगली13. प्रधानमंत्री उज्वला योजना कशाशी संबंधित आहे? माता आणि बालकांसाठी सकस आहार पुरविणे अखंडित वीजपुरवठा करणे LPG कनेक्शन पुरविणे मुलींसाठी अर्थ सहाय्य करणे14. प्लेग कमिशनर रँडची हत्या …. यांनी केली होती वासुदेव बळवंत फडके चाफेकर बंधू मदनलाल धिंग्रा उमाजी नाईक15. माहिती अधिकार कायदा ऑनलाइन करणारे पहिले राज्य कोणते ? महाराष्ट्र दिल्ली केरळ गोवा Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09