General Knowledge Mix Test 109 | सामान्य ज्ञान टेस्ट 109 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/10/2024 1. महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक : दर्पण : : महाराष्ट्रातील पहिले मासिक : ? महाराष्ट्र धर्म लोकराज्य दिग्दर्शन भाषांतर2. पूर्वीच्या काळी वापरले जाणारे चांदीचे नाणे कोणते आहे? होन मोहर पदमटंक टंका3. दिलेल्या विधानातून चुकीचे विधान ओळखा. सर्वाधिक सहकारी साखर कारखाने उत्तर प्रदेशात आहे. सर्वाधिक सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रात आहे. सर्वधिक साखर कारखाने महाराष्ट्रात आहे. दर हेक्टरी ऊस उत्पादनात सर्वाधिक पिकाचे राज्य तामिळनाडू आहे.4. 5 नोव्हेंबर : जागतिक त्सुनामी जनजागृती दिन : : ? : जागतिक संगणक साक्षरता दिन 8 ऑगस्ट 2 डिसेंबर 3 डिसेंबर 5 डिसेंबर5. खालीलपैकी कोणते कार्य ग्रामपंचायतीच्या विकासाच्या कामाशी संबंधित नाही ? दिवाबत्ती आरोग्य संवर्धन शिक्षण सत्कार समारंभ6. भाजे लेणी हा एकुण किती लेण्यांचा समुह आहे? 33 22 66 117. योग्य पर्याय निवडा. पहिले ब्रिटिश अध्यक्ष – अल्फ्रेड वेब पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष – सरोजिनी नायडू काँग्रेसचे पहिले अधिवेशन -1886 सर्व पर्याय योग्य8. भारतातील पहिले अभयारण्य कोणते आहे? रणथंबोर मानस काझीरंगा कर्नाळा9. कंधार येथे सुप्रसिध्द जगतुंग सरोवराचा उल्लेख राष्ट्रकुट कालीन कोणत्या अधिकाऱ्याने कोरलेल्या शिल्प लेखावरून मिळतात? कालमेघ कृष्णराज विष्णुधर्म अमात्यप्रिय10. भारत : रुपया : : चीन : ? रुपया फ्रँक युरो युआन11. योग्य विधान निवडा. मुंबई हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे. सर्व विधाने योग्य महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई येथे सुरू झाले. मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.12. कोयना नदीवर असलेले कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे नागपूर सातारा सांगली13. कोणत्या कलमान्वये राज्यपाल राज्याच्या विधानसभेत अंग्लो.इंडियन समुहाच्या प्रतिनिधीची नेमणूक करत असे ? कलम-360 कलम-333 कलम-352 कलम-35014. ब्रिटिशांनी भारतात वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत सुधारणा केल्या कारण ……….. भारतीयांना सर्वत्र प्रवास करण्यास प्रोत्साहन मिळावे. इंग्रजांना प्रवास करणे सुलभ व्हावे. भारतातील जातीभेद नष्ट व्हावा भारतात व्यापार करणे व लष्कराच्या हालचाली करणे सुलभ व्हावे.15. उद्योगविरहित जिल्हा असेही ………. जिल्ह्याला म्हटले जाते. गडचिरोली वाशीम चंद्रपूर नाशिक16. योग्य पर्याय निवडा. नामांतर आंदोलन – बाबा आमटे नर्मदा बचाव आंदोलन – डॉ.राजेंद्र सिंह चलेजाव आंदोलन – महात्मा गांधी झेंडा सत्याग्रह – अण्णा हजारे17. शाहू महाराजांनी …….. मध्ये देवदासी प्रथा कायद्याने बंद केली. 1922 1920 1925 191918. मंडळ अधिकाऱ्यास ग्रामीण भागात ………. असे म्हणतात. मामलेदार पटवारी कोतवाल गिरदावर19. महानगरपालिकेच्या समितीचा अध्यक्ष जर सलग दोन बैठका आमंत्रित करण्यात अपयशी ठरला, तर त्यास……. द्वारा पदावरून बाजूला केले जावू शकते. राज्यशासन विभागीय आयुक्त महापौर जिल्हाधिकारी20. राष्ट्रपतीपदाच्या पात्रतेचे कलम कोणते ? 19 62 57 58 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
7