General Knowledge Mix Test 109 | सामान्य ज्ञान टेस्ट 109 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/10/2024 1. दिलेल्या विधानातून चुकीचे विधान ओळखा. सर्वाधिक सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रात आहे. सर्वधिक साखर कारखाने महाराष्ट्रात आहे. दर हेक्टरी ऊस उत्पादनात सर्वाधिक पिकाचे राज्य तामिळनाडू आहे. सर्वाधिक सहकारी साखर कारखाने उत्तर प्रदेशात आहे. 2. कंधार येथे सुप्रसिध्द जगतुंग सरोवराचा उल्लेख राष्ट्रकुट कालीन कोणत्या अधिकाऱ्याने कोरलेल्या शिल्प लेखावरून मिळतात? कालमेघ विष्णुधर्म अमात्यप्रिय कृष्णराज 3. भारत : रुपया : : चीन : ? युरो फ्रँक युआन रुपया 4. कोयना नदीवर असलेले कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर सातारा सांगली पुणे 5. उद्योगविरहित जिल्हा असेही ………. जिल्ह्याला म्हटले जाते. नाशिक गडचिरोली वाशीम चंद्रपूर 6. कोणत्या कलमान्वये राज्यपाल राज्याच्या विधानसभेत अंग्लो.इंडियन समुहाच्या प्रतिनिधीची नेमणूक करत असे ? कलम-352 कलम-333 कलम-350 कलम-360 7. भाजे लेणी हा एकुण किती लेण्यांचा समुह आहे? 66 22 11 33 8. 5 नोव्हेंबर : जागतिक त्सुनामी जनजागृती दिन : : ? : जागतिक संगणक साक्षरता दिन 5 डिसेंबर 3 डिसेंबर 8 ऑगस्ट 2 डिसेंबर 9. पूर्वीच्या काळी वापरले जाणारे चांदीचे नाणे कोणते आहे? मोहर होन टंका पदमटंक 10. खालीलपैकी कोणते कार्य ग्रामपंचायतीच्या विकासाच्या कामाशी संबंधित नाही ? आरोग्य संवर्धन शिक्षण दिवाबत्ती सत्कार समारंभ 11. राष्ट्रपतीपदाच्या पात्रतेचे कलम कोणते ? 19 57 58 62 12. भारतातील पहिले अभयारण्य कोणते आहे? रणथंबोर काझीरंगा मानस कर्नाळा 13. योग्य पर्याय निवडा. झेंडा सत्याग्रह – अण्णा हजारे नर्मदा बचाव आंदोलन – डॉ.राजेंद्र सिंह नामांतर आंदोलन – बाबा आमटे चलेजाव आंदोलन – महात्मा गांधी 14. मंडळ अधिकाऱ्यास ग्रामीण भागात ………. असे म्हणतात. पटवारी मामलेदार कोतवाल गिरदावर 15. योग्य पर्याय निवडा. पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष – सरोजिनी नायडू पहिले ब्रिटिश अध्यक्ष – अल्फ्रेड वेब काँग्रेसचे पहिले अधिवेशन -1886 सर्व पर्याय योग्य 16. योग्य विधान निवडा. महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई येथे सुरू झाले. मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. मुंबई हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे. सर्व विधाने योग्य 17. शाहू महाराजांनी …….. मध्ये देवदासी प्रथा कायद्याने बंद केली. 1922 1920 1919 1925 18. ब्रिटिशांनी भारतात वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत सुधारणा केल्या कारण ……….. भारतात व्यापार करणे व लष्कराच्या हालचाली करणे सुलभ व्हावे. इंग्रजांना प्रवास करणे सुलभ व्हावे. भारतातील जातीभेद नष्ट व्हावा भारतीयांना सर्वत्र प्रवास करण्यास प्रोत्साहन मिळावे. 19. महानगरपालिकेच्या समितीचा अध्यक्ष जर सलग दोन बैठका आमंत्रित करण्यात अपयशी ठरला, तर त्यास……. द्वारा पदावरून बाजूला केले जावू शकते. महापौर जिल्हाधिकारी राज्यशासन विभागीय आयुक्त 20. महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक : दर्पण : : महाराष्ट्रातील पहिले मासिक : ? भाषांतर लोकराज्य दिग्दर्शन महाराष्ट्र धर्म Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
7