General Knowledge Mix Test 115 | सामान्य ज्ञान टेस्ट 115 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 10/10/2024 1. केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय कोणत्या पद्धतीने घेतला जातो ? सामूहिक काळजञीपूर्वक तात्काळ स्वतंत्र2. नो युवर कस्टमर चे संक्षिप्त रूप कोणते? NYC NCY KCY KYC3. वृक्काचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ………… होय. नेफ्रोलॉजी ॲनाटॉमी इकॉलॉजी मायोलॉजी4. राज्यसभेचे अध्यक्ष…….. पेक्षा अधिक संख्या नसलेल्या उपाध्यक्षांच्या पॅनलचे नामांकन करतात. पाच सहा चार दोन5. महानगरपालिकेचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? महानगरपालिका आयुक्त यापैकी नाही मुख्याधिकारी महापौर6. ……….. हे थंड हवेचे ठिकाण उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. पन्हाळा माथेरान तोरणमाळ येडशी7. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सक्रिय असलेल्या मुंबईच्या भिकाजी कामा या खालीलपैकी कोणत्या समुदायाच्या होत्या ? हिंदू पारसी जैन इस्लाम8. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते? जावळीचे मोरे आदिलशाहाचे जहागीरदार होते. जावळीचे मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला. शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली होती जावळीच्या मोरे घराण्यातील वारसांमध्ये तंटे होते.9. हाडे कशापासून बनलेली असतात ? दिलेले दोन्हीही कॅल्शियम फॉस्फेट कॅल्शियम कार्बोनेट यापैकी नाही.10. योग्य विधान निवडा. विधान 1) आशिया खंड सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आहे. विधान 2) आशिया खंड क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड आहे. दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर11. म्यानमार आणि बांगलादेश ही राष्ट्रे भारताच्या………….आहे. पश्चिमेस उत्तरेस पूर्वेस वायव्येस12. गोंदिया जिल्ह्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? पेंच राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान नवेगाव राष्ट्रीय उद्यान13. चूकीचे विधान निवडा. क जीवनसत्त्वाच्या अभावामुळे स्कर्व्ही हा आजार होतो. बेरीबेरी हा रोग ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. सर्व विधाने योग्य आहे. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा येवू शकतो.14. भारताचे राष्ट्रीय पेय कोणते ते पर्यायातून निवडा. सरबत कॉफी चहा दिलेले सर्व15. रायगड जिल्ह्यातील ……….. येथे तांदूळ संशोधन केंद्र आहे. महाड रोहा कर्जत तळे16. मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? टोपोलॉजी सायटाॅलॉजी यापैकी नाही. सायकॉलॉजी17. कलम ……. नुसार कोणत्याही व्यक्तीस झालेली शिक्षा कमी करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे यालाच दयेचा अधिकार असे म्हणतात. 72 79 63 7618. ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो ? राज्य निर्वाचन आयोग तहसीलदार उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी19. योग्य पर्याय निवडा. भारताचे पहिले आय.सी एस अधिकारी – रवींद्रनाथ टागोर डॉ बाबासाहेब आंबेडकर सत्येंद्रनाथ टागोर व्योमेशचंद्र बॅनर्जी20. लिंबू वर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व असते? ब क के अ Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/16