General Knowledge Mix Test 115 | सामान्य ज्ञान टेस्ट 115 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 10/10/2024 1. ……….. हे थंड हवेचे ठिकाण उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. माथेरान येडशी पन्हाळा तोरणमाळ 2. भारताचे राष्ट्रीय पेय कोणते ते पर्यायातून निवडा. कॉफी दिलेले सर्व चहा सरबत 3. केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय कोणत्या पद्धतीने घेतला जातो ? सामूहिक स्वतंत्र तात्काळ काळजञीपूर्वक 4. ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो ? उपजिल्हाधिकारी तहसीलदार जिल्हाधिकारी राज्य निर्वाचन आयोग 5. रायगड जिल्ह्यातील ……….. येथे तांदूळ संशोधन केंद्र आहे. तळे रोहा महाड कर्जत 6. जावळीच्या मोरे घराण्याबाबत अयोग्य विधान कोणते? जावळीचे मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला. जावळीचे मोरे आदिलशाहाचे जहागीरदार होते. शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली होती जावळीच्या मोरे घराण्यातील वारसांमध्ये तंटे होते. 7. महानगरपालिकेचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? यापैकी नाही मुख्याधिकारी महानगरपालिका आयुक्त महापौर 8. राज्यसभेचे अध्यक्ष…….. पेक्षा अधिक संख्या नसलेल्या उपाध्यक्षांच्या पॅनलचे नामांकन करतात. सहा पाच चार दोन 9. लिंबू वर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व असते? ब अ क के 10. नो युवर कस्टमर चे संक्षिप्त रूप कोणते? KYC NCY NYC KCY 11. गोंदिया जिल्ह्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान पेंच राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान 12. कलम ……. नुसार कोणत्याही व्यक्तीस झालेली शिक्षा कमी करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे यालाच दयेचा अधिकार असे म्हणतात. 76 72 79 63 13. म्यानमार आणि बांगलादेश ही राष्ट्रे भारताच्या………….आहे. पश्चिमेस वायव्येस पूर्वेस उत्तरेस 14. चूकीचे विधान निवडा. क जीवनसत्त्वाच्या अभावामुळे स्कर्व्ही हा आजार होतो. बेरीबेरी हा रोग ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा येवू शकतो. सर्व विधाने योग्य आहे. 15. योग्य विधान निवडा. विधान 1) आशिया खंड सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आहे. विधान 2) आशिया खंड क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड आहे. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक 16. वृक्काचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ………… होय. इकॉलॉजी नेफ्रोलॉजी ॲनाटॉमी मायोलॉजी 17. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सक्रिय असलेल्या मुंबईच्या भिकाजी कामा या खालीलपैकी कोणत्या समुदायाच्या होत्या ? हिंदू इस्लाम जैन पारसी 18. मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? सायकॉलॉजी यापैकी नाही. टोपोलॉजी सायटाॅलॉजी 19. योग्य पर्याय निवडा. भारताचे पहिले आय.सी एस अधिकारी – रवींद्रनाथ टागोर डॉ बाबासाहेब आंबेडकर सत्येंद्रनाथ टागोर व्योमेशचंद्र बॅनर्जी 20. हाडे कशापासून बनलेली असतात ? दिलेले दोन्हीही यापैकी नाही. कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम फॉस्फेट Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09 History Test 08 । इतिहास टेस्ट 08
20/16