General Knowledge Mix Test 143 | सामान्य ज्ञान टेस्ट 143 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 12/11/2024 1. जगातील सर्वाधिक देशांशी सीमा असणारा देश कोणता आहे ते पर्यायातून निवडा. अफगाणिस्तान नेपाळ भारत चीन2. माहूर या ठिकाणी देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी कोणते शक्तीपीठ आहे ? सप्तशृंगी रेणूकामाता महालक्ष्मी तुळजाभवानी3. महानगरपालिकेची सदस्य संख्या किती असू शकते? 17 ते 65 65 ते 221 34 ते 77 65 ते 1214. खालीलपैकी कोणता नेता मवाळ गटातील नाही ? बाळ गंगाधर टिळक गोपाळकृष्ण गोखले सुरेंद्रनाथ बॅनर्जी न्यायमूर्ती रानडे5. थाई ही …………… या देशाची राष्ट्रभाषा आहे. थायलंड केनिया ग्रीस पोलंड6. श्रीलंका भारताच्या……………….आहे. आग्नेयेस दक्षिणेस उत्तरेस पूर्वेस7. महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र ……… यांनी सुरू केले होते. पंजाबराव देशमुख राजर्षी शाहू महाराज बाबा आढाव वि.रा.शिंदे8. अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी खालीलपैकी कोणती क्रांती महत्वपूर्ण ठरली? गुलाबी क्रांती हरित क्रांती अमृत क्रांती धवल क्रांती9. भारतीय राज्यघटनेत मुलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीअन्वये करण्यात आला ? 40वी 44वी 42वी 50 वी10. प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी अस्तित्वात होती ? रावी नाईल झेलम गंगा11. खाली दिलेला ग्रंथ कोणी लिहिला ते पर्यायातून निवडा. सत्यार्थ प्रकाश यापैकी नाही. लोकमान्य टिळक स्वामी दयानंद सरस्वती गोपाळ हरी देशमुख12. भारत छोडो चळवळीत…….. यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले. गणपतराव कथले नरदेव शास्त्री नाना पाटील उमाजी नाईक13. ब्रिटिशांनी केलेल्या आर्थिक शोषणाबाबत पॉव्हर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक……यांनी लिहिले. सुब्रमण्यम् अय्यर न्यायमूर्ती रानडे दादाभाई नौरोजी के.टी.तेलंग14. शरीराच्या विविध भागात ऑक्सीजन वाहून नेण्याचे कार्य कोणत्या रक्तपेशी द्वारे केले जाते? तांबड्या पांढऱ्या रक्तपट्टीका दिलेले सर्व15. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी ……….. ही कादंबरी लिहिली. विचारपोथी आनंदमठ भारती दिव्य जीवन16. कस्तुरबा गांधींचे टोपणनाव ……… आहे. बा बाबो बी माता17. सोलापूर जिल्ह्याची ओळख – तलावांचा जिल्हा विडी कामगारांचा जिल्हा 52 दरवाज्यांचे शहर आदिवासींचा जिल्हा18. खालीलपैकी कोण आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात? केंद्रीय मंत्री दिलेले सर्व उपराष्ट्रपती संरक्षण दलाचे प्रमुख19. नवजवान भारत सभा या क्रांतिकारी संघटनेचे नेतृत्व ……….. यांच्याकडे होते. वि.दा.सावरकर भगतसिंग भुपेंद्रनाथ दत्त सचिंद्रनाथ संन्याल20. महाराष्ट्रात ……… कटक मंडळे आहेत. 7 8 9 10 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14