General Knowledge Mix Test 143 | सामान्य ज्ञान टेस्ट 143

1. महाराष्ट्रात ……… कटक मंडळे आहेत.

 
 
 
 

2. भारतीय राज्यघटनेत मुलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीअन्वये करण्यात आला ?

 
 
 
 

3. माहूर या ठिकाणी देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी कोणते शक्तीपीठ आहे ?

 
 
 
 

4. अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी खालीलपैकी कोणती क्रांती महत्वपूर्ण ठरली?

 
 
 
 

5. थाई ही …………… या देशाची राष्ट्रभाषा आहे.

 
 
 
 

6. महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र ……… यांनी सुरू केले होते.

 
 
 
 

7. श्रीलंका भारताच्या……………….आहे.

 
 
 
 

8. कस्तुरबा गांधींचे टोपणनाव ……… आहे.

 
 
 
 

9. शरीराच्या विविध भागात ऑक्सीजन वाहून नेण्याचे कार्य कोणत्या रक्तपेशी द्वारे केले जाते?

 
 
 
 

10. महानगरपालिकेची सदस्य संख्या किती असू शकते?

 
 
 
 

11. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी ……….. ही कादंबरी लिहिली.

 
 
 
 

12. सोलापूर जिल्ह्याची ओळख –

 
 
 
 

13. प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी अस्तित्वात होती ?

 
 
 
 

14. भारत छोडो चळवळीत…….. यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले.

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणता नेता मवाळ गटातील नाही ?

 
 
 
 

16. नवजवान भारत सभा या क्रांतिकारी संघटनेचे नेतृत्व ……….. यांच्याकडे होते.

 
 
 
 

17. जगातील सर्वाधिक देशांशी सीमा असणारा देश कोणता आहे ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

18. खालीलपैकी कोण आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात?

 
 
 
 

19. खाली दिलेला ग्रंथ कोणी लिहिला ते पर्यायातून निवडा.
सत्यार्थ प्रकाश

 
 
 
 

20. ब्रिटिशांनी केलेल्या आर्थिक शोषणाबाबत पॉव्हर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक……यांनी लिहिले.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 143 | सामान्य ज्ञान टेस्ट 143”

Leave a Reply to Nisarga Bahekar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now