General Knowledge Mix Test 118 | सामान्य ज्ञान टेस्ट 118 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/10/2024 1. अचूक पर्याय निवडा. 1जुलै – राष्ट्रीय डॉ.दिन 25 जानेवारी – अंत्योदय दिवस 28 फेब्रुवारी – राष्ट्रीय भूगोल दिन 14 नोव्हेंबर – राष्ट्रीय क्रीडा दिन2. योग्य विधान निवडा. विधान 1) नॅशनल सिक्युरिटी इंटेलिजन्स हे बांगलादेश च्या गुप्तहेर संघटनेचे नाव आहे. विधान 2) सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी ही भूतानची गुप्तहेर संघटना आहे. केवळ विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक केवळ विधान एक बरोबर दोन्हीं विधाने बरोबर3. जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्वाची भूमिका कोणत्या समितीची आहे ? अर्थ शिक्षण समाजकल्याण स्थायी4. सांचीचे स्तुप कोणी निर्माण केले होते ? कनिष्क बिंबीसार सम्राट अशोक चंद्रगुप्त मौर्य5. महादेव गोविंद रानडे यांनी महिला न्याय्य हक्कांसाठी कोणती संस्था सुरू केली ? आनंद आश्रम महिला विकास गृह सेवा सदन महिला आनंदआश्रम6. 1900 मध्ये ………. येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन पार पडले. अहमदाबाद लाहोर वाराणसी मुंबई7. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली होती? वर्ष 1845 वर्ष 1600 वर्ष 1608 वर्ष 19458. खालील पर्यायातून चूकीचे विधान निवडा. मुंबईला सात बेटांचे शहर असेही म्हणतात. ज्वारीचे कोठार असे सोलापूर जिल्ह्याला म्हणतात. कोल्हापूर शहराला आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. नागपूर हा संत्र्याचा जिल्हा आहे.9. ……….. ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे. अहमदनगर धुळे औरंगाबाद जालना10. योग्य विधान निवडा. विधान 1) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला राज्य मंत्री पदाचा दर्जा असतो. विधान 2)जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला केंद्रींय मंत्री पदाचा दर्जा असतो. विधान 3) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे स्थायी समितीचे ही अध्यक्ष असतात. केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान तीन बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर11. झाडाची कोणती प्रजाती कागद निर्मितीमध्ये वापरली जाते? निलगिरी देवदार सागवान साल12. भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणता अधिकार मुलभूत अधिकार नाही? खाजगी मालमत्तेचा अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार व्यवसाय स्वातंत्र्याचा अधिकार समतेचा अधिकार13. निती आयोग ही ………. पातळीवरील संस्था आहे. जिल्हा राज्य आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय14. वन धन योजनेचे उद्दिष्ट आहे – वन उत्पादन गोळा करण्यासाठी …….. गट स्थापणे. दुकानदारांचे गाईंचे आदिवासींचे विद्यार्थ्यांचे15. 26 नोव्हेंबर 1949 रोजी – राज्यघटना पूर्ण झाली आणि संमत केली गेली. पंडित नेहरूंनी उद्देशपत्रिका लिहिली. घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ.राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. घटना समितीची पहिली बैठक झाली.16. खालीलपैकी कोण जहालवादी नेता नव्हता ? अरविंद घोष लाला लजपतराय बाळ गंगाधर टिळक उमेशचंद्र बॅनर्जी17. महाबळेश्वर – पोलादपुर मार्गावर कोणता घाट आहे? आंबेनळी थळ पसरणी दिवा18. पुढीलपैकी कोणती संस्था स्थानिक स्वराज्य संस्था नाही ? नगर पंचायत या सर्व संस्था स्थानिक स्वराज्य संस्था आहेत कटक मंडळ पंचायत समिती19. डॉ. वर्गीस कुरियन यांना …….. क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. धवल लाल रजत हरित20. 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर …….. यांचा खून केला. लॉर्ड लिटन लॉर्ड डलहौसी लॉर्ड वेलस्ली लॉर्ड मेयो Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
15
16
20/19