General Knowledge Mix Test 122 | सामान्य ज्ञान टेस्ट 122 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/10/2024 1. भारत छोडो आंदोलनास कोठून सुरुवात झाली? दिल्ली मुंबई कोलकाता नागपूर2. चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग कसा आहे हे पर्यायातून निवडा. वर्तुळाकार अर्धवर्तुळाकार लंबवर्तुळाकार आयातकार3. ब्रिटिश प्रशासन कायदे करार व परिषदा भारतात कलेक्टर पदाची शिफारस कोणी केली ? लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड मेयो लॉर्ड रिपन वॉरन हेस्टिंग4. लाहोर येथील सायमन कमिशनवरील बहिष्काराच्या कार्यक्रमाचे नेतृत्व ……….. यांनी केले. वल्लभभाई पटेल लाला लजपतराय बिपिनचंद्र पाल भगतसिंग5. ………… या भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती आहे. निर्मला सीतारामन सुमित्रा महाजन डॉ. वैजयंती माला मीरा कुमार6. सौदी अरेबिया या देशाचे चलन – युरो रियाल येन अफगाणी7. खाली काही विधाने दिली आहे त्यातून चुकीचे विधान निवडा. व्हॉलीबॉल हा श्रीलंका या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. जपान या देशाचा राष्ट्रीय खेळ जु जित्सू हा आहे. बांगलादेशचा राष्ट्रीय सण हॉकी आहे. अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ बेसबॉल आहे.8. मायक्रोमीटर हे परिणाम कशाच्या मापनासाठी वापरले जाते? पेशीचे आकारमान समुद्राची खोली वाऱ्याचा वेग द्रव पदार्थाची घनता9. कोल्हापूर जिल्ह्यात……………..हे थंड हवेचे ठिकाण आहे. पाचगणी तोरणमाळ आंबोली पन्हाळा10. सम्राट अशोकाचे शिलालेख पुढीलपैकी कोणत्या लिपीत नाहीत? ब्राह्मी ग्रीक खरोष्टी देवनागरी11. 15 ऑगस्ट 1947 पूर्वी खालील संस्थानिक सोडून बाकी सर्व संस्थानिकांनी भारताच्या सामीलनाम्यावर सह्या केल्या. भोपाळ-जुनागढ-बडोदा काश्मीर-हैद्राबाद-भोपाळ हेद्राबाद-भोपाळ-झांशी जुनागढ-हेद्राबाद-काश्मिर12. डॉ.आंबेडकर यांना कोणत्या वर्षी मरणोत्तर भारतरत्न दिला गेला आहे? 1968 1992 1991 199513. ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आहे ? भैरवगड महादेवगड सुधागड पारगड14. गोदावरी नदीची वाहण्याची दिशा कोणती आहे? उत्तर पश्चिम दक्षिण पूर्व15. महात्मा गांधींनी 1933 मध्ये ………सेवक संघाची स्थापना केली. बॉम्बे राष्ट्र हरीजन बहुजन16. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी केली गेली ? 1913 1924 1920 191917. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली ? विठ्ठल रामजी शिंदे गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ हरी देशमुख गोपाळ गणेश आगरकर18. 1882 पर्यंत देशात एकूण ……….. महाविद्यालये स्थापन झाली होती. 59 81 72 6619. योग्य विधान निवडा. हिंदुस्थानातील राजकीय लिखाण देवनागरी लिपीतून असावे असे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुचवले. हिंदुस्थानातील राजकीय लिखाण देवनागरी लिपीतून असावे असे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी सुचवले. हिंदुस्थानातील राजकीय लिखाण देवनागरी लिपीतून असावे असे गोपाळ गणेश आगरकर यांनी सुचवले. हिंदुस्थानातील राजकीय लिखाण देवनागरी लिपीतून असावे असे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुचवले.20. 1858 च्या कायद्यान्वये …….. हा भारताचा पहिला व्हाईसरॉय झाला. सर जॉन लॉरेन्स लॉर्ड स्टॅनले लॉर्ड कॅनिंग लॉर्ड डलहोसी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
Shubham gite
15