General Knowledge Mix Test 143 | सामान्य ज्ञान टेस्ट 143 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 12/11/2024 1. जगातील सर्वाधिक देशांशी सीमा असणारा देश कोणता आहे ते पर्यायातून निवडा. नेपाळ अफगाणिस्तान भारत चीन2. खालीलपैकी कोणता नेता मवाळ गटातील नाही ? बाळ गंगाधर टिळक सुरेंद्रनाथ बॅनर्जी गोपाळकृष्ण गोखले न्यायमूर्ती रानडे3. श्रीलंका भारताच्या……………….आहे. उत्तरेस दक्षिणेस पूर्वेस आग्नेयेस4. माहूर या ठिकाणी देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी कोणते शक्तीपीठ आहे ? महालक्ष्मी तुळजाभवानी सप्तशृंगी रेणूकामाता5. थाई ही …………… या देशाची राष्ट्रभाषा आहे. थायलंड केनिया पोलंड ग्रीस6. भारत छोडो चळवळीत…….. यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले. नरदेव शास्त्री नाना पाटील गणपतराव कथले उमाजी नाईक7. खाली दिलेला ग्रंथ कोणी लिहिला ते पर्यायातून निवडा. सत्यार्थ प्रकाश लोकमान्य टिळक गोपाळ हरी देशमुख यापैकी नाही. स्वामी दयानंद सरस्वती8. ब्रिटिशांनी केलेल्या आर्थिक शोषणाबाबत पॉव्हर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक……यांनी लिहिले. न्यायमूर्ती रानडे सुब्रमण्यम् अय्यर के.टी.तेलंग दादाभाई नौरोजी9. खालीलपैकी कोण आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात? उपराष्ट्रपती दिलेले सर्व संरक्षण दलाचे प्रमुख केंद्रीय मंत्री10. प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी अस्तित्वात होती ? रावी झेलम नाईल गंगा11. नवजवान भारत सभा या क्रांतिकारी संघटनेचे नेतृत्व ……….. यांच्याकडे होते. सचिंद्रनाथ संन्याल वि.दा.सावरकर भगतसिंग भुपेंद्रनाथ दत्त12. सोलापूर जिल्ह्याची ओळख – तलावांचा जिल्हा आदिवासींचा जिल्हा विडी कामगारांचा जिल्हा 52 दरवाज्यांचे शहर13. महानगरपालिकेची सदस्य संख्या किती असू शकते? 17 ते 65 65 ते 221 65 ते 121 34 ते 7714. कस्तुरबा गांधींचे टोपणनाव ……… आहे. बा बी माता बाबो15. भारतीय राज्यघटनेत मुलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीअन्वये करण्यात आला ? 42वी 44वी 50 वी 40वी16. महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र ……… यांनी सुरू केले होते. राजर्षी शाहू महाराज वि.रा.शिंदे बाबा आढाव पंजाबराव देशमुख17. महाराष्ट्रात ……… कटक मंडळे आहेत. 8 10 7 918. शरीराच्या विविध भागात ऑक्सीजन वाहून नेण्याचे कार्य कोणत्या रक्तपेशी द्वारे केले जाते? दिलेले सर्व तांबड्या रक्तपट्टीका पांढऱ्या19. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी ……….. ही कादंबरी लिहिली. भारती दिव्य जीवन आनंदमठ विचारपोथी20. अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी खालीलपैकी कोणती क्रांती महत्वपूर्ण ठरली? धवल क्रांती अमृत क्रांती हरित क्रांती गुलाबी क्रांती Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14