General Knowledge Mix Test 145 | सामान्य ज्ञान टेस्ट 145 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 14/11/2024 1. शेड्युल काष्ट फेडरेशन ची स्थापना ………. यांनी केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर रासबिहारी बोस महात्मा फुले पंजाबराव देशमुख2. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सरदार पटेल विनोबा भावे सेनापती बापट आंबेडकर3. रक्तात असणाऱ्या पेशी खालीलपैकी कोणत्या आहेत? 1) तांबड्या रक्तपेशी 2) पांढऱ्या रक्तपेशी 3) रक्तबिंबिका 1 2 आणि 3 फक्त 1 1 आणि 2 2 आणि 34. लोकमान्य टिळकांनी 4 तत्त्वे अंगिकारली होती त्यात खालील कोणती बाब समाविष्ट नव्हती ? स्वदेशी सहकार राष्ट्रीय शिक्षण स्वराज5. चीनचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे ? टेबल टेनिस आईस हॉकी चीनलोन तिरंदाजी6. भारतावर सर्वप्रथम कोणी स्वारी केली ? ग्रीक चिनी ब्रिटीश पर्शियन7. स्वराज्यात ….. हे सचिव होते सचिवाचे काम आज्ञापत्रे तयार करण्याचे होते. अण्णाजी दत्तो निराजी रावजी यापैकी नाही रामचंद्र त्रिंबक डबीर8. कोतवालाची नेमणूक …..करतो. B.D.O. तहसिलदार C.E.O. Dy.C.E.O.9. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हटले जाते? लॉर्ड लिटन लॉर्ड कर्झन लॉर्ड रिपन लॉर्ड मेयो10. आम्हाला कोणाची भीक नको झगडून हक्क हवेत हे विचार …………. या समाजसुधारकाचे होते. डॉ.आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा गांधी लोकमान्य टिळक11. पाणीपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली होती ? वर्ष 1718 वर्ष 1780 वर्ष 1775 वर्ष 176112. कोलकाता येथे ……….. आहे. कुतुबमिनार सारनाथ हावडा ब्रिज व्हिक्टोरिया गार्डन13. ऑस्ट्रेलिया : क्रिकेट : : भारत : ? हॉकी फुटबॉल तिरंदाजी टेबल टेनिस14. जिल्हा परिषदेचा कालावधी – तीन वर्ष पाच वर्ष अडीच वर्ष एक वर्ष15. वर्धा आणि वैनगंगा नदीच्या एकत्रिस प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात.वर्धा नदीचे उगमस्थान सातपुडा(मध्य प्रदेश)हे आहे तर वैनगंगा नदीचे उगमस्थान कोणते आहे? छिंडवाडा(मध्य प्रदेश) सिवनी( सातपुडा) अजिंठा नाशिक16. अ जीवनसत्वाचे कार्य – दातांचे आरोग्य राखणे. डोळ्यांचे तसेच त्वचेचे आरोग्य राखणे. रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्यास मदत करणे. रक्त गोठण्यास मदत करणे.17. पंडित नेहरू यांना ….. चे जनक असे म्हटले जाते भारतीय आर्थिक नियोजन भारतीय उद्योग आधुनिक भारत पंचसूत्री18. 9. घटक राज्याचे प्रथम परंतु कनिष्ठ सभागृह कोणते ? विधानपरिषद राज्यसभा विधानसभा लोकसभा19. 1857 क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळ मध्ये आश्रय घेतला ? नानासाहेब तात्या ठोपे झांशीच्या राणी लक्ष्मीबाई कुंवर सिंह20. भारत सरकारने ‘सत्यमेव जयते’ हे बोधवाक्य केव्हा स्वीकारले ? 26 ऑग 1950 यापैकी नाही 15 जाने 1950 26 जाने 1950 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Hi sir