General Knowledge Mix Test 145 | सामान्य ज्ञान टेस्ट 145 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 14/11/2024 1. पाणीपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली होती ? वर्ष 1775 वर्ष 1718 वर्ष 1780 वर्ष 17612. रक्तात असणाऱ्या पेशी खालीलपैकी कोणत्या आहेत? 1) तांबड्या रक्तपेशी 2) पांढऱ्या रक्तपेशी 3) रक्तबिंबिका 2 आणि 3 1 आणि 2 1 2 आणि 3 फक्त 13. 1857 क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळ मध्ये आश्रय घेतला ? झांशीच्या राणी लक्ष्मीबाई कुंवर सिंह नानासाहेब तात्या ठोपे4. अ जीवनसत्वाचे कार्य – डोळ्यांचे तसेच त्वचेचे आरोग्य राखणे. दातांचे आरोग्य राखणे. रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्यास मदत करणे. रक्त गोठण्यास मदत करणे.5. 9. घटक राज्याचे प्रथम परंतु कनिष्ठ सभागृह कोणते ? लोकसभा विधानसभा विधानपरिषद राज्यसभा6. वर्धा आणि वैनगंगा नदीच्या एकत्रिस प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात.वर्धा नदीचे उगमस्थान सातपुडा(मध्य प्रदेश)हे आहे तर वैनगंगा नदीचे उगमस्थान कोणते आहे? सिवनी( सातपुडा) छिंडवाडा(मध्य प्रदेश) अजिंठा नाशिक7. स्वराज्यात ….. हे सचिव होते सचिवाचे काम आज्ञापत्रे तयार करण्याचे होते. निराजी रावजी रामचंद्र त्रिंबक डबीर अण्णाजी दत्तो यापैकी नाही8. भारतावर सर्वप्रथम कोणी स्वारी केली ? चिनी ग्रीक पर्शियन ब्रिटीश9. शेड्युल काष्ट फेडरेशन ची स्थापना ………. यांनी केली. महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर रासबिहारी बोस पंजाबराव देशमुख10. पंडित नेहरू यांना ….. चे जनक असे म्हटले जाते आधुनिक भारत पंचसूत्री भारतीय आर्थिक नियोजन भारतीय उद्योग11. कोतवालाची नेमणूक …..करतो. B.D.O. Dy.C.E.O. तहसिलदार C.E.O.12. आम्हाला कोणाची भीक नको झगडून हक्क हवेत हे विचार …………. या समाजसुधारकाचे होते. डॉ.आंबेडकर महात्मा गांधी लोकमान्य टिळक कर्मवीर भाऊराव पाटील13. जिल्हा परिषदेचा कालावधी – अडीच वर्ष एक वर्ष पाच वर्ष तीन वर्ष14. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हटले जाते? लॉर्ड लिटन लॉर्ड रिपन लॉर्ड मेयो लॉर्ड कर्झन15. लोकमान्य टिळकांनी 4 तत्त्वे अंगिकारली होती त्यात खालील कोणती बाब समाविष्ट नव्हती ? स्वराज सहकार राष्ट्रीय शिक्षण स्वदेशी16. ऑस्ट्रेलिया : क्रिकेट : : भारत : ? फुटबॉल तिरंदाजी टेबल टेनिस हॉकी17. कोलकाता येथे ……….. आहे. व्हिक्टोरिया गार्डन कुतुबमिनार हावडा ब्रिज सारनाथ18. चीनचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे ? चीनलोन टेबल टेनिस आईस हॉकी तिरंदाजी19. भारत सरकारने ‘सत्यमेव जयते’ हे बोधवाक्य केव्हा स्वीकारले ? 26 जाने 1950 यापैकी नाही 15 जाने 1950 26 ऑग 195020. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सेनापती बापट विनोबा भावे आंबेडकर सरदार पटेल Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Hi sir