General Knowledge Mix Test 50 | सामान्य ज्ञान टेस्ट 50 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/04/2024 1. केळघर घाट सातारा………..मार्गावर आहे. पुणे महाबळेश्वर कोल्हापूर औरंगाबाद 2. ग्रामपंचायतीची निवडणूक दर …… वर्षांनी होते. एक तीन सहा पाच 3. ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य खालीलपैकी कोण होते? लोकमान्य टिळक मौलाना आझाद दादाभाई नवरोजी महात्मा गांधी 4. भारताचा पहिला अंतराळवीर – राकेश शर्मा रजत गुप्ता मोहन शर्मा राजेश शर्मा 5. वर्धा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सात नऊ दहा आठ 6. केरळ राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार दिलेल्या पर्यायातून निवडा. मोहिनी अट्टम कुचीपुडी भरतनाट्यम कथकली 7. योग्य विधान निवडा. विधान 1)महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात उभारण्यात आला आहे. विधान 2) चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर विधान दोन बरोबर 8. सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? नाशिक पुणे नागपूर औरंगाबाद 9. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. द हिंदू – लाला लजपतराय सर्व पर्याय योग्य प्रभाकर – लोकमान्य टिळक सुधाकर – गोपाळ गणेश आगरकर 10. खाली दिलेल्या विधानातून योग्य ते विधान निवडा. पुष्कर मेला राजस्थान राज्याशी सबंधित आहे. दिलेले सर्व विधाने योग्य आहे. पोंगल हा सण आसाम राज्यात साजरा केला जातो. ओणम हा सण गुजरात राज्याचा आहे. 11. बिहू हा ……… राज्याचा प्रमुख सण आहे. पंजाब गुजरात त्रिपुरा आसाम 12. नंदुरबार जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा – अकोला धुळे वाशीम हिंगोली 13. आपल्या शरीरात एकूण वजनाच्या किती टक्के वजन हे हाडांचे असते ? 0.25 0.28 0.18 0.5 14. दौलताबादला पूर्वी ……….. या नावाने ओळखत असत.. फत्तेहपुर देवगिरी देवगरी दौलतापुर 15. खालीलपैकी कोणी भारतामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती केली ? (राज्यसेवा मुख्य 16) सायमन कमिशन लॉर्ड कॉर्नवालीस वॉरेन हेस्टीग्ज सर चार्लस मेटकाफ 16. ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करु शकतो ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. जिल्हाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती राज्य सरकार 17. अकबराचा वजीर………. होता. मुशरफ मलिक अंबर यापैकी नाही. बैरमखॉं 18. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ? लोकसभेचे सभापती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उपराष्ट्रपती पंतप्रधान 19. सुरुवातीच्या काळात ……… ही स्वराज्याची राजधानी होती. सिंहगड शिवनेरी राजगड प्रतापगड 20. भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात ? सरदार पटेल पंडीत नेहरु महात्मा फुले महात्मा गांधी Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 54 | सामान्य ज्ञान टेस्ट 54 General Knowledge Mix Test 53 | सामान्य ज्ञान टेस्ट 53 General Knowledge Mix Test 52 | सामान्य ज्ञान टेस्ट 52 General Knowledge Mix Test 51 | सामान्य ज्ञान टेस्ट 51 General Knowledge Mix Test 50 | सामान्य ज्ञान टेस्ट 50
11
14
14
8 ans right
16
15
16/20
14
16/20
12
15/20
15