General Knowledge Mix Test 121 | सामान्य ज्ञान टेस्ट 121 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/10/2024 1. योग्य विधान निवडा. विधान 1) धन विधेयक कोणते हे ठरविण्याचा अधिकार लोकसभा सभापतीला आहे. विधान 2)लोकसभा सदस्याला मातृभाषेतून बोलण्याची परवानगी देण्याचा अधिकार लोकसभा सभापतीला आहे. विधान दोन चूक दोन्ही विधाने बरोबर विधान एक चूक दोन्ही विधाने चूक2. 1857 या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली ? चीफ कमिशनर परराष्ट्र मंत्री सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया लेफ्टिनेंट गव्हर्नर3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पुस्तक/ग्रंथ पर्यायातून निवडा. रिडल्स इन हिंदुईझम द प्रॉब्लेम ऑफ रूपी दिलेले सर्व हु वेअर शुद्राज4. तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ? अमरावती नंदूरबार जळगाव चंद्रपूर5. मालोजीराजे भोसले यांची गढी कोठे आहे? वेरुळ नगर सातारा पुणे6. पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी किती वर्षे असावे लागते ? 25 18 21 307. पेंच नदी मध्यप्रदेश राज्यात………….येथे उगम पावते. छिंदवाडा सातपुडा अमरकंटक बैतूल8. …….. यांचे जन्मस्थळ परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे आहे. संत तुकाराम संत नामदेव संत जनाबाई संत एकनाथ9. ……….. हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना टिळकांनी केली होती. स्वराज्य समता स्वातंत्र्य न्याय10. राष्ट्रीय सभेचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष कोण होते? सर नारायण चंदावरकर पी.व्ही.नरसिंहराव यापैकी नाही गोपाळ कृष्ण गोखले11. पुणे जिल्ह्यात खाली दिलेल्या पैकी कोणता किल्ला आहे? दिलेले सर्व पुरंदर राजगड तोरणा12. E.U. चे पूर्ण रूप काय आहे? युरोपियन युनायटेड यापैकी नाही युरोपियन युनियन युरोपियन युनिट13. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा. सेनापती-सेनाप्रमुख पंडितराव-मुख्य न्यायाधीश अमात्य-वित्तमंत्री सुमंत-परराष्ट्र मंत्री14. अंड्यात कोणकोणती जीवनसत्वे असतात? ब के अ ब अ ब के अ ब ड के15. योग्य पर्याय निवडा. भारताचा प्रजासत्ताक दिन – 25 जानेवारी 1950 स्वराज्य पक्षाची स्थापना – 1 जानेवारी 1923 गांधी आयर्विन करार – 5 मार्च 1932 टिळकांचा मृत्यू – 1 ऑगस्ट 192116. योग्य विधान निवडा. विधान 1) महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. विधान 2) नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात सप्तशृंगी शिखर आहे. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर17. वीरभूमी हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाचे समाधीस्थळ आहे? महात्मा गांधी राजीव गांधी चौधरी चरणसिंग जगजीवन राम18. चिकन गुणिया हा रोग …. होतो कवकापासून जीवाणूपासून विषाणूपासून प्रोटोझोआपासून19. स्वराज्य पक्षाची स्थापना ….. यासाठी झाली. ब्रिटिशांचे विरुद्ध लोकांना संघर्ष करावयास सांगणे. कौन्सिल प्रवेश करून कामकाजाअंतर्गत अडथळे निर्माण करणे. ब्रिटिशांना भारत सोडण्यास सांगणे. सरकारमध्ये सत्ता सहभाग मिळविणे.20. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? पंडित जवाहरलाल नेहरू सुभाष चंद्र बोस व्योमेशचंद्र बॅनर्जी दादाभाई नौरोजी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
14
14