General Knowledge Mix Test 121 | सामान्य ज्ञान टेस्ट 121 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/10/2024 1. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा. सुमंत-परराष्ट्र मंत्री अमात्य-वित्तमंत्री पंडितराव-मुख्य न्यायाधीश सेनापती-सेनाप्रमुख2. 1857 या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली ? लेफ्टिनेंट गव्हर्नर सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया चीफ कमिशनर परराष्ट्र मंत्री3. चिकन गुणिया हा रोग …. होतो जीवाणूपासून प्रोटोझोआपासून कवकापासून विषाणूपासून4. राष्ट्रीय सभेचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष कोण होते? यापैकी नाही पी.व्ही.नरसिंहराव सर नारायण चंदावरकर गोपाळ कृष्ण गोखले5. ……….. हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना टिळकांनी केली होती. स्वराज्य स्वातंत्र्य न्याय समता6. …….. यांचे जन्मस्थळ परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे आहे. संत तुकाराम संत जनाबाई संत नामदेव संत एकनाथ7. पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी किती वर्षे असावे लागते ? 21 25 30 188. तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ? जळगाव चंद्रपूर अमरावती नंदूरबार9. पेंच नदी मध्यप्रदेश राज्यात………….येथे उगम पावते. सातपुडा बैतूल छिंदवाडा अमरकंटक10. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पुस्तक/ग्रंथ पर्यायातून निवडा. द प्रॉब्लेम ऑफ रूपी दिलेले सर्व रिडल्स इन हिंदुईझम हु वेअर शुद्राज11. वीरभूमी हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाचे समाधीस्थळ आहे? राजीव गांधी चौधरी चरणसिंग महात्मा गांधी जगजीवन राम12. योग्य विधान निवडा. विधान 1) महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. विधान 2) नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात सप्तशृंगी शिखर आहे. केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक13. योग्य विधान निवडा. विधान 1) धन विधेयक कोणते हे ठरविण्याचा अधिकार लोकसभा सभापतीला आहे. विधान 2)लोकसभा सदस्याला मातृभाषेतून बोलण्याची परवानगी देण्याचा अधिकार लोकसभा सभापतीला आहे. विधान दोन चूक दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान एक चूक14. अंड्यात कोणकोणती जीवनसत्वे असतात? ब के अ ब अ ब ड के अ ब के15. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? व्योमेशचंद्र बॅनर्जी दादाभाई नौरोजी पंडित जवाहरलाल नेहरू सुभाष चंद्र बोस16. स्वराज्य पक्षाची स्थापना ….. यासाठी झाली. ब्रिटिशांना भारत सोडण्यास सांगणे. ब्रिटिशांचे विरुद्ध लोकांना संघर्ष करावयास सांगणे. सरकारमध्ये सत्ता सहभाग मिळविणे. कौन्सिल प्रवेश करून कामकाजाअंतर्गत अडथळे निर्माण करणे.17. E.U. चे पूर्ण रूप काय आहे? युरोपियन युनिट यापैकी नाही युरोपियन युनियन युरोपियन युनायटेड18. पुणे जिल्ह्यात खाली दिलेल्या पैकी कोणता किल्ला आहे? तोरणा दिलेले सर्व पुरंदर राजगड19. योग्य पर्याय निवडा. टिळकांचा मृत्यू – 1 ऑगस्ट 1921 स्वराज्य पक्षाची स्थापना – 1 जानेवारी 1923 भारताचा प्रजासत्ताक दिन – 25 जानेवारी 1950 गांधी आयर्विन करार – 5 मार्च 193220. मालोजीराजे भोसले यांची गढी कोठे आहे? वेरुळ सातारा नगर पुणे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
14
14