General Knowledge Mix Test 128 | सामान्य ज्ञान टेस्ट 128 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/10/2024 1. मोसाद ही ………… या देशाची गुप्तहेर संघटना आहे. कॅनडा इस्राईल इराक इराण2. योग्य विधान निवडा. ग्रासिकेची लांबी 12 सेमी असते. ग्रासिकेची लांबी 15 सेमी असते. ग्रासिकेची लांबी 25 सेमी असते. ग्रासिकेची लांबी 20 सेमी असते.3. आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती ? औरंगजेब शहाजहान रझाकार हुमायुं4. महालेखापाल यांना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी कोण देतात? राज्य माहिती आयुक्त लोकपाल पंतप्रधान राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती5. महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे किती टक्के क्षेत्र सोलापूर जिल्ह्याने व्यापले आहे? 5 टक्के 12 टक्के 10 टक्के 15 टक्के6. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) पेरू 2) चीन 3) कतार गट B – a) अरबी b) स्पॅनिश c) चिनी 1-b. 2-a. 3-c 1-c. 2-b. 3-a 1-b. 2-c. 3-a 1-a. 2-c. 3-b7. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? दि ग्रेट रिबेलियन गुलामगिरी भारताचा शोध गीतारहस्य8. …….. जून ला जागतिक ……. दिन असतो. 18 कुटुंब 12 पालक 1 दूध 15 कामगार9. ………. मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला. 1924 1928 1929 193010. पानशेत ह्या अंबी नदीवर असलेल्या धरणाला……….. म्हणूनही संबोधले जाते. यापैकी नाही तानाजीसागर मोडकसागर गंगासागर11. योग्य विधान निवडा. आशिया खंडातील सर्वात लहान देश मालदीव आहे. जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आशिया खंडातील भारतात आहे. सर्व विधाने योग्य आहेत. मंगोलिया हा देश आशिया खंडात आहे.12. योग्य विधान निवडा. विधान 1) भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम् हे आहे. विधान 2) भारताचे राष्ट्रगीत जण-गण-मन हे आहे. दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर तर विधान दोन चूक विधान एक चूक तर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक13. विद्येविना मती गेली | मती विना ……… गेली. या महात्मा फुले यांच्या ओळी पूर्ण करा. सती निती भीती गती14. गुजरातमधील शेतकऱ्यांनी…. यांच्या नेतृत्वाखाली ‘कर विरोधी मोहीम’ संघटित केली. एस.ए.डांगे सरदार वल्लभभाई पटेल महात्मा गांधी मोतीलाल नेहरू15. आधुनिक भारताच्या इतिहासात काँग्रेसचे लखनौ अधिवेशन महत्त्वाचे मानले जाते कारण – काँग्रेस मुस्लिम लीग एकत्र आले. दिलेले सर्व जहाल मवाळ एकत्र आले. हिंदु मुस्लिम एक्य करार झाला.16. शाहू महाराजांचे कार्य खालीलपैकी कोणते? प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. लष्करी शिक्षणासाठी इन्फंट्री स्कूलची स्थापना केली पुनर्विवाह कायदा पारित केला. दिलेले सर्व17. नाशिक खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? द्राक्षे संत्री केळी सिताफळ18. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा केव्हा सुरू केली? 5 ऑगस्ट 1848 3 ऑगस्ट 1868 5 ऑगस्ट 1850 3 ऑगस्ट 184819. पुणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला नाही ते पर्यायातून निवडा. शिवनेरी रांगणा राजगड सिंहगड20. न्यु इंडिया’ हे वर्तमानपत्र कोण चालवत असे ? रासविहारी बोस अरविंद बोस सुभाषचंद्र बोस बिपीनचंद्र पाल Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
12