General Knowledge Mix Test 128 | सामान्य ज्ञान टेस्ट 128

1. आधुनिक भारताच्या इतिहासात काँग्रेसचे लखनौ अधिवेशन महत्त्वाचे मानले जाते कारण –

 
 
 
 

2. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले?

 
 
 
 

3. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा केव्हा सुरू केली?

 
 
 
 

4. न्यु इंडिया’ हे वर्तमानपत्र कोण चालवत असे ?

 
 
 
 

5. महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे किती टक्के क्षेत्र सोलापूर जिल्ह्याने व्यापले आहे?

 
 
 
 

6. महालेखापाल यांना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी कोण देतात?

 
 
 
 

7. …….. जून ला जागतिक ……. दिन असतो.

 
 
 
 

8. पुणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला नाही ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

9. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

10. योग्य जोड्या जुळवा.
गट A – 1) पेरू 2) चीन 3) कतार
गट B – a) अरबी b) स्पॅनिश c) चिनी

 
 
 
 

11. ………. मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला.

 
 
 
 

12. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

13. मोसाद ही ………… या देशाची गुप्तहेर संघटना आहे.

 
 
 
 

14. विद्येविना मती गेली | मती विना ……… गेली.
या महात्मा फुले यांच्या ओळी पूर्ण करा.

 
 
 
 

15. शाहू महाराजांचे कार्य खालीलपैकी कोणते?

 
 
 
 

16. नाशिक खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे?

 
 
 
 

17. गुजरातमधील शेतकऱ्यांनी…. यांच्या नेतृत्वाखाली ‘कर विरोधी मोहीम’ संघटित केली.

 
 
 
 

18. पानशेत ह्या अंबी नदीवर असलेल्या धरणाला……….. म्हणूनही संबोधले जाते.

 
 
 
 

19. योग्य विधान निवडा.
विधान 1) भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम् हे आहे.
विधान 2) भारताचे राष्ट्रगीत जण-गण-मन हे आहे.

 
 
 
 

20. आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 128 | सामान्य ज्ञान टेस्ट 128”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!