General Knowledge Mix Test 130 | सामान्य ज्ञान टेस्ट 130 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/10/2024 1. जालियनवाला बागेत भरलेल्या सभेवर गोळीबार करण्याचा आदेश ….. यांनी दिला. लॉर्ड आयर्विन लॉर्ड कर्झन ओडवायर जनरल डायर2. केंद्रीय मंत्र्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 10 वर्ष 3 वर्ष 1 वर्ष 5 वर्ष3. तांबड्या रक्तपेशींची निर्मिती …… मध्ये होते अस्थिमज्जा प्लिहा फुफ्फुस हृदय4. मूकनायक हे पाक्षिक ……….. यांनी सुरू केले होते. महात्मा फुले गोपाळ गणेश आगरकर सुभाषचंद्र बोस डॉ.बाबासाहेब आंबेडकर5. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) संत जनाबाई 2) संत नामदेव 3)संत तुकाराम गट ब – a) देहू b)गंगाखेड c)नरसी 1 – a. 2 -c. 3- b 1 – b. 2 -c. 3- a 1 – c. 2 -b. 3- a 1 – b. 2 -a. 3- c6. चौरी-चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले ? असहकार सविनय कायदेभंग रौलट विरोधी सत्याग्रह छोडो भारत7. लाला लजपतराय यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती? दैनिक वंदे मातरम् दैनिक पंजाबी इंग्रजी मासिक पीपल समता वृत्तपत्र8. कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो? विभागीय अधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी9. नगरपंचायतीचे प्रशासन कोणाद्वारे चालवले जाते? गटविकास अधिकारी (B.D.O) मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O) यापैकी नाही कार्यकारी अधिकारी (E.O.)10. प्रधानमंत्री उज्वला योजनेचा उद्देश काय? मुलींच्या शिक्षण व विवाहासाठी अर्थसहाय्य करणे. कृषीधारकावरील वीज बिल कमी करणे. दारिद्रय रेषेखालील महिलांना गॅस जोडणी. ग्रामीण भागातील महिलांना पोषक आहार देणे.11. विधवा विवाहोत्तोजक मंडळाची स्थापना कोणी केली ? राजर्षी शाहू महाराज पंडिता रमाबाई सावित्रीबाई फुले महर्षी धोंडो केशव कर्वे12. मॅरेज ऑफ हिंदू विडोज हा ग्रंथ ……. यांनी लिहिला. न्या. म. गो. रानडे केशवचंद्र सेन राजा राममोहन रॉय पंडित ईश्वरचंद विद्यासागर13. महारांसाठी असलेली वतने प्रथमतः ……… यांनी नष्ट केली. महात्मा गांधी राजर्षी शाहू महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक14. राष्ट्रीय सांख्यिकी दिन केव्हा असतो? 29 जून 5 जानेवारी 27 जुन 27 मे15. खालीलपैकी कोणी जिल्हाधिकाऱ्याची तुलना कासवाशी करुन त्याच्या पाठीवर भारत सरकाररुपी हत्ती आहे अशीही केली आहे ? भारतीय वैधानिक आयोग रॅम्से मॅक्डोनॉल्ड द इम्पेरियल गॅझिटीअर ऑफ इंडिया वॉरेन हेस्टिंग्ज16. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कोणती खाती केंद्रीय मंत्री म्हणून सांभाळली होती ? संरक्षण उद्योग आणि विधी व न्याय परराष्ट्र व्यवहार गृह व वित्त वित्त कृषी आणि संरक्षण गृह ग्रामविकास आणि नियोजन17. खालीलपैकी कोणता जिल्हा लातूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? सातारा नांदेड उस्मानाबाद बीड18. ओलिक आम्ल ………… तेलात असते. मोहरी शेंगदाणा करडई सूर्यफुल19. गोविंदाग्रज या टोपणनावाने लेखन करणारे कवी कोण? गोविंद बल्लाळ देवल राम गणेश गडकरी वि वा शिरवाडकर विं. दा. करंदीकर20. 6 डिसेंबर 1956 रोजी खालीलपैकी कोणाचे निधन झाले ? गोपाळ कृष्ण गोखले डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक महात्मा फुले Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
16
Nice