General Knowledge Mix Test 130 | सामान्य ज्ञान टेस्ट 130 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/10/2024 1. विधवा विवाहोत्तोजक मंडळाची स्थापना कोणी केली ? सावित्रीबाई फुले महर्षी धोंडो केशव कर्वे पंडिता रमाबाई राजर्षी शाहू महाराज2. जालियनवाला बागेत भरलेल्या सभेवर गोळीबार करण्याचा आदेश ….. यांनी दिला. ओडवायर लॉर्ड आयर्विन लॉर्ड कर्झन जनरल डायर3. केंद्रीय मंत्र्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 5 वर्ष 1 वर्ष 3 वर्ष 10 वर्ष4. मूकनायक हे पाक्षिक ……….. यांनी सुरू केले होते. महात्मा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर सुभाषचंद्र बोस गोपाळ गणेश आगरकर5. लाला लजपतराय यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती? समता वृत्तपत्र दैनिक पंजाबी इंग्रजी मासिक पीपल दैनिक वंदे मातरम्6. तांबड्या रक्तपेशींची निर्मिती …… मध्ये होते फुफ्फुस हृदय प्लिहा अस्थिमज्जा7. प्रधानमंत्री उज्वला योजनेचा उद्देश काय? दारिद्रय रेषेखालील महिलांना गॅस जोडणी. मुलींच्या शिक्षण व विवाहासाठी अर्थसहाय्य करणे. ग्रामीण भागातील महिलांना पोषक आहार देणे. कृषीधारकावरील वीज बिल कमी करणे.8. नगरपंचायतीचे प्रशासन कोणाद्वारे चालवले जाते? यापैकी नाही मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O) कार्यकारी अधिकारी (E.O.) गटविकास अधिकारी (B.D.O)9. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) संत जनाबाई 2) संत नामदेव 3)संत तुकाराम गट ब – a) देहू b)गंगाखेड c)नरसी 1 – b. 2 -a. 3- c 1 – a. 2 -c. 3- b 1 – c. 2 -b. 3- a 1 – b. 2 -c. 3- a10. मॅरेज ऑफ हिंदू विडोज हा ग्रंथ ……. यांनी लिहिला. न्या. म. गो. रानडे राजा राममोहन रॉय केशवचंद्र सेन पंडित ईश्वरचंद विद्यासागर11. राष्ट्रीय सांख्यिकी दिन केव्हा असतो? 27 जुन 5 जानेवारी 27 मे 29 जून12. 6 डिसेंबर 1956 रोजी खालीलपैकी कोणाचे निधन झाले ? महात्मा फुले गोपाळ कृष्ण गोखले लोकमान्य टिळक डॉ.बाबासाहेब आंबेडकर13. ओलिक आम्ल ………… तेलात असते. मोहरी शेंगदाणा सूर्यफुल करडई14. महारांसाठी असलेली वतने प्रथमतः ……… यांनी नष्ट केली. महात्मा गांधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज लोकमान्य टिळक15. खालीलपैकी कोणी जिल्हाधिकाऱ्याची तुलना कासवाशी करुन त्याच्या पाठीवर भारत सरकाररुपी हत्ती आहे अशीही केली आहे ? भारतीय वैधानिक आयोग वॉरेन हेस्टिंग्ज द इम्पेरियल गॅझिटीअर ऑफ इंडिया रॅम्से मॅक्डोनॉल्ड16. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कोणती खाती केंद्रीय मंत्री म्हणून सांभाळली होती ? संरक्षण उद्योग आणि विधी व न्याय गृह ग्रामविकास आणि नियोजन वित्त कृषी आणि संरक्षण परराष्ट्र व्यवहार गृह व वित्त17. खालीलपैकी कोणता जिल्हा लातूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? उस्मानाबाद बीड नांदेड सातारा18. चौरी-चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले ? छोडो भारत असहकार रौलट विरोधी सत्याग्रह सविनय कायदेभंग19. गोविंदाग्रज या टोपणनावाने लेखन करणारे कवी कोण? विं. दा. करंदीकर गोविंद बल्लाळ देवल वि वा शिरवाडकर राम गणेश गडकरी20. कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो? उपविभागीय अधिकारी तहसीलदार विभागीय अधिकारी जिल्हाधिकारी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
16
Nice