General Knowledge Mix Test 130 | सामान्य ज्ञान टेस्ट 130 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/10/2024 1. जालियनवाला बागेत भरलेल्या सभेवर गोळीबार करण्याचा आदेश ….. यांनी दिला. लॉर्ड आयर्विन ओडवायर जनरल डायर लॉर्ड कर्झन2. खालीलपैकी कोणी जिल्हाधिकाऱ्याची तुलना कासवाशी करुन त्याच्या पाठीवर भारत सरकाररुपी हत्ती आहे अशीही केली आहे ? भारतीय वैधानिक आयोग वॉरेन हेस्टिंग्ज द इम्पेरियल गॅझिटीअर ऑफ इंडिया रॅम्से मॅक्डोनॉल्ड3. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कोणती खाती केंद्रीय मंत्री म्हणून सांभाळली होती ? संरक्षण उद्योग आणि विधी व न्याय वित्त कृषी आणि संरक्षण परराष्ट्र व्यवहार गृह व वित्त गृह ग्रामविकास आणि नियोजन4. 6 डिसेंबर 1956 रोजी खालीलपैकी कोणाचे निधन झाले ? महात्मा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक गोपाळ कृष्ण गोखले5. तांबड्या रक्तपेशींची निर्मिती …… मध्ये होते अस्थिमज्जा फुफ्फुस हृदय प्लिहा6. राष्ट्रीय सांख्यिकी दिन केव्हा असतो? 27 मे 29 जून 27 जुन 5 जानेवारी7. ओलिक आम्ल ………… तेलात असते. करडई शेंगदाणा मोहरी सूर्यफुल8. मॅरेज ऑफ हिंदू विडोज हा ग्रंथ ……. यांनी लिहिला. केशवचंद्र सेन न्या. म. गो. रानडे राजा राममोहन रॉय पंडित ईश्वरचंद विद्यासागर9. लाला लजपतराय यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती? दैनिक वंदे मातरम् दैनिक पंजाबी इंग्रजी मासिक पीपल समता वृत्तपत्र10. प्रधानमंत्री उज्वला योजनेचा उद्देश काय? कृषीधारकावरील वीज बिल कमी करणे. ग्रामीण भागातील महिलांना पोषक आहार देणे. दारिद्रय रेषेखालील महिलांना गॅस जोडणी. मुलींच्या शिक्षण व विवाहासाठी अर्थसहाय्य करणे.11. नगरपंचायतीचे प्रशासन कोणाद्वारे चालवले जाते? गटविकास अधिकारी (B.D.O) कार्यकारी अधिकारी (E.O.) यापैकी नाही मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O)12. विधवा विवाहोत्तोजक मंडळाची स्थापना कोणी केली ? राजर्षी शाहू महाराज सावित्रीबाई फुले महर्षी धोंडो केशव कर्वे पंडिता रमाबाई13. मूकनायक हे पाक्षिक ……….. यांनी सुरू केले होते. सुभाषचंद्र बोस डॉ.बाबासाहेब आंबेडकर गोपाळ गणेश आगरकर महात्मा फुले14. चौरी-चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले ? छोडो भारत रौलट विरोधी सत्याग्रह सविनय कायदेभंग असहकार15. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) संत जनाबाई 2) संत नामदेव 3)संत तुकाराम गट ब – a) देहू b)गंगाखेड c)नरसी 1 – b. 2 -c. 3- a 1 – a. 2 -c. 3- b 1 – b. 2 -a. 3- c 1 – c. 2 -b. 3- a16. कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो? उपविभागीय अधिकारी विभागीय अधिकारी तहसीलदार जिल्हाधिकारी17. केंद्रीय मंत्र्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 1 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष18. महारांसाठी असलेली वतने प्रथमतः ……… यांनी नष्ट केली. लोकमान्य टिळक महात्मा गांधी राजर्षी शाहू महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर19. खालीलपैकी कोणता जिल्हा लातूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? सातारा उस्मानाबाद बीड नांदेड20. गोविंदाग्रज या टोपणनावाने लेखन करणारे कवी कोण? वि वा शिरवाडकर गोविंद बल्लाळ देवल राम गणेश गडकरी विं. दा. करंदीकर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
16
Nice