General Knowledge Mix Test 130 | सामान्य ज्ञान टेस्ट 130 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/10/2024 1. महारांसाठी असलेली वतने प्रथमतः ……… यांनी नष्ट केली. राजर्षी शाहू महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी लोकमान्य टिळक2. खालीलपैकी कोणी जिल्हाधिकाऱ्याची तुलना कासवाशी करुन त्याच्या पाठीवर भारत सरकाररुपी हत्ती आहे अशीही केली आहे ? वॉरेन हेस्टिंग्ज रॅम्से मॅक्डोनॉल्ड भारतीय वैधानिक आयोग द इम्पेरियल गॅझिटीअर ऑफ इंडिया3. तांबड्या रक्तपेशींची निर्मिती …… मध्ये होते प्लिहा अस्थिमज्जा हृदय फुफ्फुस4. 6 डिसेंबर 1956 रोजी खालीलपैकी कोणाचे निधन झाले ? महात्मा फुले लोकमान्य टिळक डॉ.बाबासाहेब आंबेडकर गोपाळ कृष्ण गोखले5. मॅरेज ऑफ हिंदू विडोज हा ग्रंथ ……. यांनी लिहिला. राजा राममोहन रॉय पंडित ईश्वरचंद विद्यासागर न्या. म. गो. रानडे केशवचंद्र सेन6. प्रधानमंत्री उज्वला योजनेचा उद्देश काय? कृषीधारकावरील वीज बिल कमी करणे. ग्रामीण भागातील महिलांना पोषक आहार देणे. मुलींच्या शिक्षण व विवाहासाठी अर्थसहाय्य करणे. दारिद्रय रेषेखालील महिलांना गॅस जोडणी.7. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कोणती खाती केंद्रीय मंत्री म्हणून सांभाळली होती ? वित्त कृषी आणि संरक्षण परराष्ट्र व्यवहार गृह व वित्त गृह ग्रामविकास आणि नियोजन संरक्षण उद्योग आणि विधी व न्याय8. कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो? तहसीलदार उपविभागीय अधिकारी विभागीय अधिकारी जिल्हाधिकारी9. ओलिक आम्ल ………… तेलात असते. करडई मोहरी शेंगदाणा सूर्यफुल10. जालियनवाला बागेत भरलेल्या सभेवर गोळीबार करण्याचा आदेश ….. यांनी दिला. जनरल डायर लॉर्ड कर्झन लॉर्ड आयर्विन ओडवायर11. लाला लजपतराय यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती? समता वृत्तपत्र दैनिक वंदे मातरम् इंग्रजी मासिक पीपल दैनिक पंजाबी12. मूकनायक हे पाक्षिक ……….. यांनी सुरू केले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले गोपाळ गणेश आगरकर सुभाषचंद्र बोस13. चौरी-चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले ? रौलट विरोधी सत्याग्रह सविनय कायदेभंग असहकार छोडो भारत14. विधवा विवाहोत्तोजक मंडळाची स्थापना कोणी केली ? महर्षी धोंडो केशव कर्वे सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज पंडिता रमाबाई15. गोविंदाग्रज या टोपणनावाने लेखन करणारे कवी कोण? विं. दा. करंदीकर वि वा शिरवाडकर गोविंद बल्लाळ देवल राम गणेश गडकरी16. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) संत जनाबाई 2) संत नामदेव 3)संत तुकाराम गट ब – a) देहू b)गंगाखेड c)नरसी 1 – b. 2 -c. 3- a 1 – b. 2 -a. 3- c 1 – c. 2 -b. 3- a 1 – a. 2 -c. 3- b17. नगरपंचायतीचे प्रशासन कोणाद्वारे चालवले जाते? गटविकास अधिकारी (B.D.O) यापैकी नाही कार्यकारी अधिकारी (E.O.) मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O)18. राष्ट्रीय सांख्यिकी दिन केव्हा असतो? 29 जून 27 जुन 27 मे 5 जानेवारी19. केंद्रीय मंत्र्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 5 वर्ष 1 वर्ष 10 वर्ष 3 वर्ष20. खालीलपैकी कोणता जिल्हा लातूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? नांदेड बीड सातारा उस्मानाबाद Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
16
Nice