General Knowledge Mix Test 130 | सामान्य ज्ञान टेस्ट 130 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/10/2024 1. केंद्रीय मंत्र्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 10 वर्ष 1 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष2. खालीलपैकी कोणता जिल्हा लातूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? उस्मानाबाद बीड सातारा नांदेड3. गोविंदाग्रज या टोपणनावाने लेखन करणारे कवी कोण? विं. दा. करंदीकर राम गणेश गडकरी गोविंद बल्लाळ देवल वि वा शिरवाडकर4. नगरपंचायतीचे प्रशासन कोणाद्वारे चालवले जाते? मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O) यापैकी नाही कार्यकारी अधिकारी (E.O.) गटविकास अधिकारी (B.D.O)5. तांबड्या रक्तपेशींची निर्मिती …… मध्ये होते हृदय अस्थिमज्जा प्लिहा फुफ्फुस6. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) संत जनाबाई 2) संत नामदेव 3)संत तुकाराम गट ब – a) देहू b)गंगाखेड c)नरसी 1 – b. 2 -c. 3- a 1 – c. 2 -b. 3- a 1 – b. 2 -a. 3- c 1 – a. 2 -c. 3- b7. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कोणती खाती केंद्रीय मंत्री म्हणून सांभाळली होती ? गृह ग्रामविकास आणि नियोजन परराष्ट्र व्यवहार गृह व वित्त वित्त कृषी आणि संरक्षण संरक्षण उद्योग आणि विधी व न्याय8. महारांसाठी असलेली वतने प्रथमतः ……… यांनी नष्ट केली. महात्मा गांधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज लोकमान्य टिळक9. विधवा विवाहोत्तोजक मंडळाची स्थापना कोणी केली ? सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई महर्षी धोंडो केशव कर्वे राजर्षी शाहू महाराज10. लाला लजपतराय यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती? इंग्रजी मासिक पीपल दैनिक वंदे मातरम् दैनिक पंजाबी समता वृत्तपत्र11. 6 डिसेंबर 1956 रोजी खालीलपैकी कोणाचे निधन झाले ? महात्मा फुले गोपाळ कृष्ण गोखले डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक12. जालियनवाला बागेत भरलेल्या सभेवर गोळीबार करण्याचा आदेश ….. यांनी दिला. लॉर्ड कर्झन लॉर्ड आयर्विन जनरल डायर ओडवायर13. कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो? जिल्हाधिकारी विभागीय अधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार14. खालीलपैकी कोणी जिल्हाधिकाऱ्याची तुलना कासवाशी करुन त्याच्या पाठीवर भारत सरकाररुपी हत्ती आहे अशीही केली आहे ? रॅम्से मॅक्डोनॉल्ड भारतीय वैधानिक आयोग द इम्पेरियल गॅझिटीअर ऑफ इंडिया वॉरेन हेस्टिंग्ज15. राष्ट्रीय सांख्यिकी दिन केव्हा असतो? 27 मे 5 जानेवारी 29 जून 27 जुन16. मॅरेज ऑफ हिंदू विडोज हा ग्रंथ ……. यांनी लिहिला. पंडित ईश्वरचंद विद्यासागर न्या. म. गो. रानडे केशवचंद्र सेन राजा राममोहन रॉय17. चौरी-चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले ? असहकार छोडो भारत रौलट विरोधी सत्याग्रह सविनय कायदेभंग18. मूकनायक हे पाक्षिक ……….. यांनी सुरू केले होते. गोपाळ गणेश आगरकर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सुभाषचंद्र बोस19. ओलिक आम्ल ………… तेलात असते. शेंगदाणा मोहरी सूर्यफुल करडई20. प्रधानमंत्री उज्वला योजनेचा उद्देश काय? कृषीधारकावरील वीज बिल कमी करणे. दारिद्रय रेषेखालील महिलांना गॅस जोडणी. मुलींच्या शिक्षण व विवाहासाठी अर्थसहाय्य करणे. ग्रामीण भागातील महिलांना पोषक आहार देणे. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
16
Nice