General Knowledge Mix Test 139 | सामान्य ज्ञान टेस्ट 139 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/11/2024 1. भारताचे नियंत्रक व महालेखा परिक्षक यांना पदावरुन दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणाला पदावरुन दूर करण्याची कारणे व पध्दत वापरली जाते ? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश लोकसभेचे सभापती भारताचे महान्यायवादी केंद्रिय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष2. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ……….. अधिवेशन 1885 मध्ये मुंबई येथे भरले होते. तिसरे दुसरे पहिले चौथे3. ………. यांनी …………… हा ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळक भावार्थदिपीका लोकमान्य टिळक गीतारहस्य महात्मा फुले गीतारहस्य महात्मा गांधी तृतीय रत्न4. रंगनथिट्टू हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? राजस्थान नागालँड कर्नाटक मध्य प्रदेश5. सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकमेव ग्रह ……… आहे. मंगळ गुरू शनि पृथ्वी6. नॅशनल काँग्रेस असे खालीलपैकी कोणत्या देशाच्या संसदेचे नाव आहे ? यापैकी नाही अर्जेंटिना ब्राझील दिलेले दोन्ही7. कोतवाल पदासाठी कोणती पात्रता आहे ? शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा आणि त्याची वर्तणूक चांगली असावी. दिलेली सर्व त्याचे वय 18 ते 40 वर्षे या दरम्यान असावे आणि तो किमान चौथी उत्तीर्ण असावा. गावाचा नागरिक व रहिवासी असावा.8. महाराष्ट्रातील होमरुल चळवळीचे प्रणेते कोण होते ? ॲनी बेझंट बॅरी खापर्डे लोकमान्य टिळक डॉश्बी.एस.मुंजे9. आशिया खंडातील ………. या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हणतात. बांगलादेश श्रीलंका जपान भारत10. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष ……….. या होत्या. ॲनी बेझंट सरोजिनी नायडू सोनिया गांधी इंदिरा गांधी11. घटनादुरुस्तीची सुरुवात कोणत्या सभागृहातून होऊ शकते? राज्यसभा लोकसभा सर्वोच्च न्यायालय लोकसभा किंवा राज्यसभा12. संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ? राष्ट्रपती सरन्यायाधीश मंत्रीमंडळ पंतप्रधान13. भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाकडे आहेत ? सर्वोच्च न्यायालय कायदेमंडंळ भारतीय जनता संसद14. अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त पापी असतो असे उद्गार ………… यांचे होते. महात्मा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर सेनापती बापट गोपाळ हरी देशमुख15. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1785 1895 1885 184516. आम्हाला गुन्हेगार न समजता राजकीय बंदी समजण्यात यावे या मागणीसाठी 65 दिवस तुरुंगात अन्नत्याग केल्यामुळे कोणत्या क्रांतीकारकाचा मृत्यु झाला होता ? भगतसिंग जतिन दास अनंत गुप्ता पुतीन दास17. होट्टल येथे शिवाची मंदीरे …….. कालीन आहेत. चालुक्य चोला राष्ट्रकूट बहमनी18. महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म दिलेले सर्व19. लोकपालाची नियुक्ती कोण करते ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. लोकायुक्त भारताचे राष्ट्रपती राज्याचे मुख्यमंत्री उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती20. योग्य विधान निवडा. विधान 1) ऑस्ट्रेलिया खंड जगातील क्षेत्रफळाने सर्वात लहान खंड आहे. विधान 2) ऑस्ट्रेलिया हा प्रामुख्याने एका देशाचा खंड आहे. दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
18