General Knowledge Mix Test 139 | सामान्य ज्ञान टेस्ट 139 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/11/2024 1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ……….. अधिवेशन 1885 मध्ये मुंबई येथे भरले होते. पहिले चौथे दुसरे तिसरे2. रंगनथिट्टू हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? नागालँड कर्नाटक मध्य प्रदेश राजस्थान3. महाराष्ट्रातील होमरुल चळवळीचे प्रणेते कोण होते ? बॅरी खापर्डे लोकमान्य टिळक ॲनी बेझंट डॉश्बी.एस.मुंजे4. होट्टल येथे शिवाची मंदीरे …….. कालीन आहेत. चालुक्य चोला बहमनी राष्ट्रकूट5. योग्य विधान निवडा. विधान 1) ऑस्ट्रेलिया खंड जगातील क्षेत्रफळाने सर्वात लहान खंड आहे. विधान 2) ऑस्ट्रेलिया हा प्रामुख्याने एका देशाचा खंड आहे. विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर6. आशिया खंडातील ………. या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हणतात. जपान भारत बांगलादेश श्रीलंका7. आम्हाला गुन्हेगार न समजता राजकीय बंदी समजण्यात यावे या मागणीसाठी 65 दिवस तुरुंगात अन्नत्याग केल्यामुळे कोणत्या क्रांतीकारकाचा मृत्यु झाला होता ? पुतीन दास जतिन दास अनंत गुप्ता भगतसिंग8. महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? दिलेले सर्व सार्वजनिक सत्यधर्म शेतकऱ्यांचा आसूड गुलामगिरी9. सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकमेव ग्रह ……… आहे. पृथ्वी मंगळ शनि गुरू10. संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ? सरन्यायाधीश राष्ट्रपती पंतप्रधान मंत्रीमंडळ11. भारताचे नियंत्रक व महालेखा परिक्षक यांना पदावरुन दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणाला पदावरुन दूर करण्याची कारणे व पध्दत वापरली जाते ? भारताचे महान्यायवादी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश केंद्रिय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष लोकसभेचे सभापती12. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1845 1885 1785 189513. लोकपालाची नियुक्ती कोण करते ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. लोकायुक्त राज्याचे मुख्यमंत्री भारताचे राष्ट्रपती उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती14. कोतवाल पदासाठी कोणती पात्रता आहे ? दिलेली सर्व शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा आणि त्याची वर्तणूक चांगली असावी. गावाचा नागरिक व रहिवासी असावा. त्याचे वय 18 ते 40 वर्षे या दरम्यान असावे आणि तो किमान चौथी उत्तीर्ण असावा.15. नॅशनल काँग्रेस असे खालीलपैकी कोणत्या देशाच्या संसदेचे नाव आहे ? दिलेले दोन्ही यापैकी नाही अर्जेंटिना ब्राझील16. भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाकडे आहेत ? भारतीय जनता सर्वोच्च न्यायालय संसद कायदेमंडंळ17. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष ……….. या होत्या. सोनिया गांधी ॲनी बेझंट सरोजिनी नायडू इंदिरा गांधी18. ………. यांनी …………… हा ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळक गीतारहस्य महात्मा फुले गीतारहस्य लोकमान्य टिळक भावार्थदिपीका महात्मा गांधी तृतीय रत्न19. घटनादुरुस्तीची सुरुवात कोणत्या सभागृहातून होऊ शकते? लोकसभा किंवा राज्यसभा राज्यसभा लोकसभा सर्वोच्च न्यायालय20. अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त पापी असतो असे उद्गार ………… यांचे होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर गोपाळ हरी देशमुख महात्मा फुले सेनापती बापट Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
18