General Knowledge Mix Test 139 | सामान्य ज्ञान टेस्ट 139 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/11/2024 1. संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ? मंत्रीमंडळ सरन्यायाधीश पंतप्रधान राष्ट्रपती2. घटनादुरुस्तीची सुरुवात कोणत्या सभागृहातून होऊ शकते? सर्वोच्च न्यायालय राज्यसभा लोकसभा किंवा राज्यसभा लोकसभा3. ………. यांनी …………… हा ग्रंथ लिहिला. महात्मा गांधी तृतीय रत्न लोकमान्य टिळक भावार्थदिपीका महात्मा फुले गीतारहस्य लोकमान्य टिळक गीतारहस्य4. सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकमेव ग्रह ……… आहे. शनि पृथ्वी गुरू मंगळ5. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1785 1885 1845 18956. महाराष्ट्रातील होमरुल चळवळीचे प्रणेते कोण होते ? डॉश्बी.एस.मुंजे लोकमान्य टिळक ॲनी बेझंट बॅरी खापर्डे7. होट्टल येथे शिवाची मंदीरे …….. कालीन आहेत. राष्ट्रकूट बहमनी चालुक्य चोला8. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ……….. अधिवेशन 1885 मध्ये मुंबई येथे भरले होते. तिसरे चौथे दुसरे पहिले9. लोकपालाची नियुक्ती कोण करते ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. लोकायुक्त राज्याचे मुख्यमंत्री भारताचे राष्ट्रपती उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती10. अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त पापी असतो असे उद्गार ………… यांचे होते. गोपाळ हरी देशमुख डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सेनापती बापट11. नॅशनल काँग्रेस असे खालीलपैकी कोणत्या देशाच्या संसदेचे नाव आहे ? अर्जेंटिना ब्राझील दिलेले दोन्ही यापैकी नाही12. कोतवाल पदासाठी कोणती पात्रता आहे ? दिलेली सर्व त्याचे वय 18 ते 40 वर्षे या दरम्यान असावे आणि तो किमान चौथी उत्तीर्ण असावा. गावाचा नागरिक व रहिवासी असावा. शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा आणि त्याची वर्तणूक चांगली असावी.13. आशिया खंडातील ………. या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हणतात. जपान बांगलादेश भारत श्रीलंका14. रंगनथिट्टू हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? राजस्थान कर्नाटक नागालँड मध्य प्रदेश15. भारताचे नियंत्रक व महालेखा परिक्षक यांना पदावरुन दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणाला पदावरुन दूर करण्याची कारणे व पध्दत वापरली जाते ? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश लोकसभेचे सभापती भारताचे महान्यायवादी केंद्रिय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष16. आम्हाला गुन्हेगार न समजता राजकीय बंदी समजण्यात यावे या मागणीसाठी 65 दिवस तुरुंगात अन्नत्याग केल्यामुळे कोणत्या क्रांतीकारकाचा मृत्यु झाला होता ? अनंत गुप्ता पुतीन दास भगतसिंग जतिन दास17. महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? गुलामगिरी दिलेले सर्व शेतकऱ्यांचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म18. योग्य विधान निवडा. विधान 1) ऑस्ट्रेलिया खंड जगातील क्षेत्रफळाने सर्वात लहान खंड आहे. विधान 2) ऑस्ट्रेलिया हा प्रामुख्याने एका देशाचा खंड आहे. विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर19. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष ……….. या होत्या. सरोजिनी नायडू इंदिरा गांधी सोनिया गांधी ॲनी बेझंट20. भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाकडे आहेत ? कायदेमंडंळ सर्वोच्च न्यायालय संसद भारतीय जनता Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
18