General Knowledge Mix Test 139 | सामान्य ज्ञान टेस्ट 139 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/11/2024 1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ……….. अधिवेशन 1885 मध्ये मुंबई येथे भरले होते. चौथे दुसरे तिसरे पहिले 2. घटनादुरुस्तीची सुरुवात कोणत्या सभागृहातून होऊ शकते? लोकसभा राज्यसभा सर्वोच्च न्यायालय लोकसभा किंवा राज्यसभा 3. होट्टल येथे शिवाची मंदीरे …….. कालीन आहेत. बहमनी चोला राष्ट्रकूट चालुक्य 4. आशिया खंडातील ………. या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हणतात. जपान श्रीलंका भारत बांगलादेश 5. रंगनथिट्टू हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक मध्य प्रदेश नागालँड राजस्थान 6. योग्य विधान निवडा. विधान 1) ऑस्ट्रेलिया खंड जगातील क्षेत्रफळाने सर्वात लहान खंड आहे. विधान 2) ऑस्ट्रेलिया हा प्रामुख्याने एका देशाचा खंड आहे. विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर 7. महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? दिलेले सर्व सार्वजनिक सत्यधर्म शेतकऱ्यांचा आसूड गुलामगिरी 8. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1785 1885 1845 1895 9. संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ? राष्ट्रपती मंत्रीमंडळ सरन्यायाधीश पंतप्रधान 10. सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकमेव ग्रह ……… आहे. गुरू पृथ्वी शनि मंगळ 11. ………. यांनी …………… हा ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळक गीतारहस्य लोकमान्य टिळक भावार्थदिपीका महात्मा गांधी तृतीय रत्न महात्मा फुले गीतारहस्य 12. भारताचे नियंत्रक व महालेखा परिक्षक यांना पदावरुन दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणाला पदावरुन दूर करण्याची कारणे व पध्दत वापरली जाते ? भारताचे महान्यायवादी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश लोकसभेचे सभापती केंद्रिय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष 13. लोकपालाची नियुक्ती कोण करते ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. लोकायुक्त उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भारताचे राष्ट्रपती राज्याचे मुख्यमंत्री 14. कोतवाल पदासाठी कोणती पात्रता आहे ? गावाचा नागरिक व रहिवासी असावा. त्याचे वय 18 ते 40 वर्षे या दरम्यान असावे आणि तो किमान चौथी उत्तीर्ण असावा. शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा आणि त्याची वर्तणूक चांगली असावी. दिलेली सर्व 15. नॅशनल काँग्रेस असे खालीलपैकी कोणत्या देशाच्या संसदेचे नाव आहे ? यापैकी नाही ब्राझील दिलेले दोन्ही अर्जेंटिना 16. आम्हाला गुन्हेगार न समजता राजकीय बंदी समजण्यात यावे या मागणीसाठी 65 दिवस तुरुंगात अन्नत्याग केल्यामुळे कोणत्या क्रांतीकारकाचा मृत्यु झाला होता ? पुतीन दास अनंत गुप्ता भगतसिंग जतिन दास 17. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष ……….. या होत्या. सोनिया गांधी इंदिरा गांधी सरोजिनी नायडू ॲनी बेझंट 18. भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाकडे आहेत ? भारतीय जनता कायदेमंडंळ संसद सर्वोच्च न्यायालय 19. अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त पापी असतो असे उद्गार ………… यांचे होते. सेनापती बापट डॉ.बाबासाहेब आंबेडकर गोपाळ हरी देशमुख महात्मा फुले 20. महाराष्ट्रातील होमरुल चळवळीचे प्रणेते कोण होते ? डॉश्बी.एस.मुंजे ॲनी बेझंट बॅरी खापर्डे लोकमान्य टिळक Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
18