General Knowledge Mix Test 103 | सामान्य ज्ञान टेस्ट 103 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/09/2024 1. पुरंदरचा किल्ला कोणी लढविला होता? नेताजी पालकर तानाजी मालुसरे मुरारजी देशपांडे येसाजी कंक2. केदारनाथ प्राचीन देवस्थान कोणत्या राज्यात आहे ? पंजाब राजस्थान उत्तरप्रदेश उत्तराखंड3. राज्यपालास दरमहा किती वेतन मिळते ? पाच लाख तीन लाख पन्नास हजार चार लाख एक लाख4. पृथ्वीला एकुण किती उपग्रह आहे? एक दोन चार तीन5. योग्य विधान निवडा. विधान 1) अंटार्क्टिका हे बर्फाच्छादित खंड आहे. विधान 2) अंटार्क्टिका खंडावर विपुल मानवी वस्ती आहे. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक6. योग्य विधान निवडा. विधान 1) 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. विधान 2) गोपाळ हरी देशमुख यांचे जन्मस्थान पुणे हे होय. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर7. गौतम बुध्द यांचे महापरिनिर्वाण कोठे झाले? कुशीनगर सारनाथ लुंबीणी काठमांडू8. ……… या जिल्ह्याच्या विभाजनाने वाशीम हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. यवतमाळ अमरावती अकोला परभणी9. महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाणात मृदा कोणती आढळते? जांभी तांबडी खडकाळ रेगुर10. वैदिक संस्कृती ही ……. संस्कृती होती अधोगामी औद्योगीक शहरी ग्रामीण11. लंडनची धार्मिक संघटना (चॅरिटी ऑर्गनाइझेशन ऑफ लंडन)ची स्थापना कोणत्या साली झाली ? 1896 1869 1918 196912. 26 नोव्हेंबर 1949 रोजी …….. पहिल्या राष्ट्रपतीची निवड झाली. सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात झाली. राज्यघटना संमत झाली. मसुदा समितीची निर्मिती झाली.13. शेतकरी बांधव तलाठ्यास आणखी कोणत्या नावाने संबोधतात ? पांडेबुआ आप्पा दिलेले सर्व रावसाहेब14. हृदयाची स्पंदने ऐकण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? पायरोमीटर स्टेथेस्कोप बॅरोमीटर फोटोमीटर15. इंग्लंडच्या संसदेचे नाव काय आहे? हाऊस ऑफ असेंब्ली डेल नॅशनल असेंब्ली पार्लमेंट16. 1858 च्या भारत सरकार कायदा चा परिणाम शोधा ? कंपनीच्या राजवटीची इतिश्री झाली. मुक्त आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षण स्थानिक स्वराज्य मुक्त व्यापार17. योग्य विधान निवडा. जिल्हा परिषदेच्या मतदार संघास वार्ड असे म्हणतात. जिल्हा परिषदेच्या मतदार संघास गट असे म्हणतात. जिल्हा परिषदेच्या मतदार संघास प्रभाग असे म्हणतात. जिल्हा परिषदेच्या मतदार संघास गण असे म्हणतात.18. 16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ……….. हा नविन जिल्हा आस्तित्वात आला. वाशीम जालना लातूर सिंधुदुर्ग19. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ : पुणे : : ? : नांदेड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ20. क्रिकेट व रग्बी हे राष्ट्रीय खेळ असणारा देश पर्यायातून निवडा. नेपाळ इंग्लंड जपान अमेरिका Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Param
17