General Knowledge Mix Test 104 | सामान्य ज्ञान टेस्ट 104 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/09/2024 1. रत्नागिरी जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे पर्यायातून निवडा. नाशिक धुळे जळगाव सातारा रायगड कोल्हापूर सोलापूर उस्मानाबाद अहमदनगर बीड लातूर परभणी2. योग्य विधान निवडा. सिंधुदुर्ग जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यापासून तयार झाला. हिंगोली जिल्हा परभणी जिल्ह्याच्या विभाजनाने आस्तित्वात आला. धुळे जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला जिल्हा गोंदिया होय. सर्व विधान योग्य आहे.3. योग्य पर्याय निवडा. सातारा जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहे. सातारा जिल्ह्यात एकूण पंधरा तालुके आहे. सातारा जिल्ह्यात एकूण बारा तालुके आहे. सातारा जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहे.4. लोकसभा सदस्य : 25 वर्ष : : राज्यसभा सदस्य : ? 30 वर्ष 25 वर्ष 35 वर्ष 18 वर्ष5. रायगड जिल्ह्यात………………हा सागरी किल्ला आहे. नळदुर्ग डोंगरी मुरुड जंजिरा सुवर्णदुर्ग6. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ? जिनिव्हा यापैकी नाही रोम व्हिएन्ना7. मॅलिक ॲसिड – सुबाभळीच्या कोवळ्या पानात असते. दह्यात असते. हरभऱ्याच्या पानात असते. ज्वारीच्या कोवळ्या पानात असते.8. तुळजापूर येथे असलेले तुळजाभवानी हे शक्तीपीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड नाशिक उस्मानाबाद कोल्हापूर9. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण ? सुचेता कृपालानी डॉ.कदांबिनी गांगुली सरोजिनी नायडू विजयालक्ष्मी पंडित10. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई सातारा पुणे अकोला11. पुढील विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहे ? वरील तीनपैकी कोणतेही अयोग्य नाही. ती कॅप्टन लक्ष्मी सुब्रमण्यम यांच्या हाताखाली होती. आझाद हिंद सेनेची महिला तुकडीही स्थापण्यात आली. तिला राणी झाशी तुकडी (रेजीमेंट) म्हणत.12. महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे स्थापन करण्यात आली ? सातारा अहमदनगर औरंगाबाद कोल्हापूर13. चिनी प्रवासी ह्यु-एन-त्संग……. याच्या काळात भारतात आला होता. हर्षवर्धन समुद्र गुप्त चंद्रगुप्त पहिला सम्राट अशोक14. परभणी आणि ……… या दोन्ही जिल्ह्यात सेलू या समान नावाचा तालुका आहे. नाशिक औरंगाबाद वर्धा बीड15. आपल्या शरीरात किती वृक्के असतात ? पाच दोन तीन चार16. डेन्मार्क या देशाचे राष्ट्रचिन्ह – बिचचा वृक्ष पांढरी लिली गुलाब सुवर्ण गरुड17. राष्ट्रपतींचे स्थान ही कोणत्या देशाची देण आहे? अमेरिका फ्रान्स जपान इंग्लंड18. नाशिक जिल्ह्यात …………. येथे औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे. कळवण पेठ त्र्यंबकेश्वर एकलहरे19. ……………….. हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. व्योमेशचंद्र बॅनर्जी दादाभाई नौरोजी फिरोजशहा मेहता गोपाळ कृष्ण गोखले20. भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा ग्रंथ कोणता? अथर्ववेद सामवेद यजुर्वेद ऋग्वेद Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12 mk..
11