General Knowledge Mix Test 127 | सामान्य ज्ञान टेस्ट 127 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/10/2024 1. योग्य विधान निवडा. 1) गॅलिलिओ ने दुर्बिन चा शोध लावला. 2) अल्फ्रेड नोबेल ने डायनामाईटचा शोध लावला. विधान एक चूक विधान दोन चूक दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर2. खालीलपैकी कोणता सातारा जिल्ह्यातील तालुका नाही? महाबळेश्वर दहिवड कोरेगाव मालवण3. खालीलपैकी कोणाला भारतरत्न मिळाले नाही ? भगवान दास नेल्सन मंडेला रतन टाटा खान अब्दुल गफ्फार खान4. कारगील विजय दिन खालीलपैकी कोणता? 29 जुलै 23 जुलै 20 जुलै 26 जुलै5. लोकमान्य टिळकांचा जन्म ……… जुलै 1856 मध्ये झाला. 20 17 23 296. बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी ……….. येथे इंडिया हाऊसची स्थापना केली. वॉशिंग्टन पॅरिस लंडन स्टुटगार्ट7. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ते पर्यायातून निवडा. मिसिसिपी गंगा हडसन नाईल8. पुणे – सातारा मार्गावर …………. घाट आहे. बोर दिवा खंबाटकी आंबोली9. भारत देशाचे राष्ट्रगीत गाण्यासाठी लागणारा वेळ किती आहे? 50 सेकंद 52 सेकंद 54 सेकंद 60 सेकंद10. सत्यशोधक समाजाचा मूळ उद्देश काय होता? शूद्रांना साक्षर करणे दिलेले दोन्ही यापैकी नाही धार्मिक गुलामगिरी नष्ट करणे.11. 5 मार्च 1948 रोजी खालीलपैकी कोणाची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली ? शामाप्रसाद मुखर्जी सी.राजगोपालचारी सरोजिनी नायडू सी. चंद्रास्वामी12. राजर्षी शाहू महाराजांनी ……….. मध्ये शाहू मिलची स्थापना केली. 1901 1908 1906 191213. पंचायत समितीमध्ये महिलांसाठी आरक्षित असलेल्या सभापती पदावर निवडून आलेल्या महिला सभापतीच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर होण्यासाठी……… सदस्यांच्या पाठिंब्याची गरज असते. 1/4 3/4 2/3 1/314. महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणती वृत्तपत्र काढली? दिलेले सर्व सत्सार आंबालहरी दीनबंधू15. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली ? दिलेल्या सर्व पिपल्स एज्युकेशन सोसायटी स्वतंत्र मजूर पक्ष शेड्युल कास्ट फेडरेशन16. खालीलपैकी कोणत्या तारखेला भारतात पहिल्यांदाच राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली होती ? 25 जून 1975 25 जून 1966 30 जुलै 1975 30 जुलै 196617. भारतीय संविधानाला …… चे साधन म्हणतात. राज्य कारभारा मुलभूत हक्का सामाजीक परीवर्तना लोकशाही18. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहे. महात्मा – ज्योतीबा गोविंदराव फुले लोकहितवादी – गोपाळ कृष्ण गोखले लोकमान्य – बाळ गंगाधर टिळक19. लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या ……… इतकी आहे. 545 552 541 55620. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे ? मुख्यमंत्री राज्यपाल स्पिकर उपमुख्यमंत्री Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Mast test hoti sir 17 marks aale sir Thank you
19 Mark