General Knowledge Mix Test 130 | सामान्य ज्ञान टेस्ट 130 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/10/2024 1. खालीलपैकी कोणी जिल्हाधिकाऱ्याची तुलना कासवाशी करुन त्याच्या पाठीवर भारत सरकाररुपी हत्ती आहे अशीही केली आहे ? रॅम्से मॅक्डोनॉल्ड भारतीय वैधानिक आयोग द इम्पेरियल गॅझिटीअर ऑफ इंडिया वॉरेन हेस्टिंग्ज2. मूकनायक हे पाक्षिक ……….. यांनी सुरू केले होते. सुभाषचंद्र बोस महात्मा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर गोपाळ गणेश आगरकर3. लाला लजपतराय यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती? दैनिक वंदे मातरम् इंग्रजी मासिक पीपल समता वृत्तपत्र दैनिक पंजाबी4. 6 डिसेंबर 1956 रोजी खालीलपैकी कोणाचे निधन झाले ? गोपाळ कृष्ण गोखले डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले लोकमान्य टिळक5. गोविंदाग्रज या टोपणनावाने लेखन करणारे कवी कोण? गोविंद बल्लाळ देवल वि वा शिरवाडकर राम गणेश गडकरी विं. दा. करंदीकर6. नगरपंचायतीचे प्रशासन कोणाद्वारे चालवले जाते? कार्यकारी अधिकारी (E.O.) गटविकास अधिकारी (B.D.O) यापैकी नाही मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O)7. ओलिक आम्ल ………… तेलात असते. सूर्यफुल मोहरी करडई शेंगदाणा8. राष्ट्रीय सांख्यिकी दिन केव्हा असतो? 27 जुन 5 जानेवारी 27 मे 29 जून9. विधवा विवाहोत्तोजक मंडळाची स्थापना कोणी केली ? पंडिता रमाबाई राजर्षी शाहू महाराज महर्षी धोंडो केशव कर्वे सावित्रीबाई फुले10. कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो? तहसीलदार जिल्हाधिकारी विभागीय अधिकारी उपविभागीय अधिकारी11. मॅरेज ऑफ हिंदू विडोज हा ग्रंथ ……. यांनी लिहिला. राजा राममोहन रॉय न्या. म. गो. रानडे पंडित ईश्वरचंद विद्यासागर केशवचंद्र सेन12. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) संत जनाबाई 2) संत नामदेव 3)संत तुकाराम गट ब – a) देहू b)गंगाखेड c)नरसी 1 – c. 2 -b. 3- a 1 – b. 2 -a. 3- c 1 – a. 2 -c. 3- b 1 – b. 2 -c. 3- a13. तांबड्या रक्तपेशींची निर्मिती …… मध्ये होते अस्थिमज्जा हृदय प्लिहा फुफ्फुस14. जालियनवाला बागेत भरलेल्या सभेवर गोळीबार करण्याचा आदेश ….. यांनी दिला. ओडवायर लॉर्ड कर्झन लॉर्ड आयर्विन जनरल डायर15. चौरी-चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले ? असहकार सविनय कायदेभंग छोडो भारत रौलट विरोधी सत्याग्रह16. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कोणती खाती केंद्रीय मंत्री म्हणून सांभाळली होती ? परराष्ट्र व्यवहार गृह व वित्त संरक्षण उद्योग आणि विधी व न्याय गृह ग्रामविकास आणि नियोजन वित्त कृषी आणि संरक्षण17. प्रधानमंत्री उज्वला योजनेचा उद्देश काय? मुलींच्या शिक्षण व विवाहासाठी अर्थसहाय्य करणे. ग्रामीण भागातील महिलांना पोषक आहार देणे. कृषीधारकावरील वीज बिल कमी करणे. दारिद्रय रेषेखालील महिलांना गॅस जोडणी.18. केंद्रीय मंत्र्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 10 वर्ष 3 वर्ष 1 वर्ष 5 वर्ष19. खालीलपैकी कोणता जिल्हा लातूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? सातारा बीड नांदेड उस्मानाबाद20. महारांसाठी असलेली वतने प्रथमतः ……… यांनी नष्ट केली. राजर्षी शाहू महाराज लोकमान्य टिळक डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
16
Nice