General Knowledge Mix Test 48 | सामान्य ज्ञान टेस्ट 48 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 23/04/2024 1. मुंबई प्रांतिक मनपा अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे ? 1949 1948 1951 1950 2. महाराष्ट्र राज्यामध्ये महसुल वर्ष कधी पासून सुरु होते ? 1 एप्रिल 1 ऑगस्ट 1 जानेवारी 1 जुलै 3. सांगली जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे? सागरेश्वर नर्नाळा यावल तानसा 4. गोंदिया या जिल्ह्यात कोणती प्रमुख आदिवासी जमात आढळते? महादेव कोळी ठाकर गोवारी कोरकू 5. जिल्हाधिकारी …………. म्हणून कार्य करतात. प्रांताधिकारी मंडळ अधिकारी तालुका दंडाधिकारी जिल्हा दंडाधिकारी 6. यकृत ही ग्रंथी …………. प्राण्यांमध्येच असते. पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय अपृष्ठवंशीय पृष्ठवंशीय अर्धपृष्ठवंशीय 7. योग्य विधान निवडा. 1) लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. 2) लोकसभेला प्रथम सभागृह असेही म्हटले जाते. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर 8. अंबर राजवाडा खाली दिलेल्या पैकी कोणत्या ठिकाणी आहे? कर्नाटक जयपूर गोवा उत्तरप्रदेश 9. उपजिल्हाधिकाऱ्याची बडतर्फी ………….. होते. विभागीय आयुक्ताद्वारे राज्यशासनाद्वारे केंद्रशासनाद्वारे जिल्हाधिकाऱ्याद्वारे 10. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या भारतीय कुलगुरूचे नाव सांगा. दादाभाई नोरोजी के. टी. तेलंग एम. जी. रानडे बी. जी. टिळक 11. विभागीय आयुक्तांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? केंद्र शासन प्रत्यक्ष मतदान पद्धतीने राज्य शासन यापैकी नाही 12. 1857 चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक ………. यांनी लिहिले. लोकमान्य टिळक डॉ.आंबेडकर स्वातंत्र्यवीर सावरकर जयप्रकाश नारायण 13. ……… हे विधानसभा विसर्जित करण्याची तरतूद राज्यपालास करू शकतात. मुख्यमंत्री विधानसभा सभापती विधानसभा उपसभापती विधानसभा सदस्य 14. जळगावची केळी प्रसिद्ध आहे तसेच रत्नागिरीचा/रत्नागिरीची ……. प्रसिद्ध आहे. संत्री पेरू हापूस आंबा बोरे 15. सुनिती चौधरी आणि शांती घोष यांनी कोणाची हत्या केली? सॅन्डर्स यापैकी नाही मिस्टर स्टीव्हन्स लॉर्ड होर्डिंग 16. कर्नाटक राज्यात खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे? वरील दोन्हीही शरावती प्रकल्प घटप्रभा प्रकल्प यापैकी नाही 17. फेरफार नोंदवही म्हणजेच गाव नमुना नंबर………. 14 Fri Jul 12 2024 00:00:00 GMT+0530 (India Standard Time) 6 8 18. चौधरीचरण सिंग यांचे समाधीस्थळ खालील पर्यायातून निवडा उदय भुमी महाप्रयान घाट किसान घाट समता स्थळ 19. हिंगोली जिल्ह्यातील ……….. हे गाव संत नामदेवांचे गाव आहे. कन्हेरगाव भाटेगाव आडगाव नरसी 20. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या? सरोजिनी नायडू ॲनी बेझंट इंदिरा गांधी सुचेता कृपलानी Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14