General Knowledge Mix Test 116 | सामान्य ज्ञान टेस्ट 116 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/10/2024 1. मंडालेच्या तुरुंगातुन सुटका झाल्यावर लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणती चळवळ सुरू केली? होमरूल दिलेले सर्व वैयक्तिक सत्याग्रह असहकार2. बुलढाणा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण ……….. हे होय. शेगाव बुलढाणा मलकापूर सिंदखेड राजा3. मिझोराम राज्याचे लोकनृत्य…………हे आहे. कोट्टम बिहू चिराव चक्री4. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ? मंत्रीमंडळ लोकसभा अष्टप्रधान मंडळ राज्यसभा5. यापैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? इंद्रावती इंद्रायणी प्रवरा दुधना6. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कोणाद्वारे निश्चित केल्या जाते? विभागीय आयुक्त तहसीलदार ग्रामसेवक जिल्हाधिकारी7. मध्यप्रदेश हे राज्य खालीलपैकी कशासाठी प्रसिध्द आहे? यापैकी नाही अत्तरे तयार करणे. सिमेंट उत्पादन करणे हातमागावर कापड विणणे.8. या संकरित मेंढीची लोकर उच्च प्रतीची मानली जाते. चोकला पुंगल मारवाडी मालपुरी9. ग्रामपंचायत तसेच ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भुषवतात? ग्रामसेवक सरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलिस पाटील10. R.B.I चे पूर्ण रूप पर्यायातुन निवडा. रेपुटेड बँक ऑफ इंडिया रिजनल बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिसर्च बँक ऑफ इंडिया11. लाला लजपत राय यांनी ……….. इंडिया नावाचे पुस्तक लिहिले. अन हॅप्पी हेल्दी स्मार्ट इंडिपेंडंट12. खालीलपैकी कोणी ‘भारत सेवक समाजाची” स्थापना केली ? महात्मा जोतिबा फुले लाल लजपतराय गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ गणेश आगरकर13. महंमद बिन तुघलकाने देवगिरीचे नामकरण काय केले ? दौलताबाद महमंदाबाद खुल्ताबाद फिरोजाबाद14. मनपाचे प्रशासन कोण चालवतो ? जिल्हाधिकारी महापौर मनपा आयुक्त विभागीय आयुक्त15. योग्य विधान निवडा. विधान 1) चल सांधे म्हणजे न हलणारे सांधे विधान 2) अचल सांधे म्हणजे हलणारे सांधे विधान 3) हाडांच्या जुळणीला सांधा असे म्हणतात. केवळ विधान तीन बरोबर तिन्ही विधाने बरोबर विधान एक आणि दोन बरोबर तिन्ही विधाने चूक16. छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते ? 16 24 28 2017. चुकीचा पर्याय निवडा. जपान – येन इजिप्त – पौंड ग्रीस – युरो फ्रान्स – फ्रँक18. पाकिस्तान या देशाचा राष्ट्रीय खेळ …………. आहे. कबड्डी क्रिकेट फुटबॉल हॉकी19. वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला ? दापोली दौड धामारी कराड20. अभिनव भारत समाजाचे नेतृत्व ……… यांच्याकडे होते. श्यामजी कृष्ण वर्मा लोकमान्य टिळक वि.दा.सावरकर सुभाषचंद्र बोस Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10 maraks
16
18
11
18
16