General Knowledge Mix Test 116 | सामान्य ज्ञान टेस्ट 116 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/10/2024 1. मंडालेच्या तुरुंगातुन सुटका झाल्यावर लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणती चळवळ सुरू केली? होमरूल वैयक्तिक सत्याग्रह दिलेले सर्व असहकार 2. योग्य विधान निवडा. विधान 1) चल सांधे म्हणजे न हलणारे सांधे विधान 2) अचल सांधे म्हणजे हलणारे सांधे विधान 3) हाडांच्या जुळणीला सांधा असे म्हणतात. केवळ विधान तीन बरोबर तिन्ही विधाने बरोबर विधान एक आणि दोन बरोबर तिन्ही विधाने चूक 3. ग्रामपंचायत तसेच ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भुषवतात? ग्रामसेवक सरपंच पोलिस पाटील ग्रामपंचायत सदस्य 4. यापैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? प्रवरा इंद्रावती दुधना इंद्रायणी 5. मध्यप्रदेश हे राज्य खालीलपैकी कशासाठी प्रसिध्द आहे? हातमागावर कापड विणणे. यापैकी नाही सिमेंट उत्पादन करणे अत्तरे तयार करणे. 6. चुकीचा पर्याय निवडा. फ्रान्स – फ्रँक इजिप्त – पौंड ग्रीस – युरो जपान – येन 7. या संकरित मेंढीची लोकर उच्च प्रतीची मानली जाते. मालपुरी पुंगल चोकला मारवाडी 8. वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला ? दौड धामारी दापोली कराड 9. छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते ? 20 24 28 16 10. खालीलपैकी कोणी ‘भारत सेवक समाजाची” स्थापना केली ? लाल लजपतराय महात्मा जोतिबा फुले गोपाळ गणेश आगरकर गोपाळ कृष्ण गोखले 11. मनपाचे प्रशासन कोण चालवतो ? जिल्हाधिकारी महापौर विभागीय आयुक्त मनपा आयुक्त 12. पाकिस्तान या देशाचा राष्ट्रीय खेळ …………. आहे. हॉकी क्रिकेट कबड्डी फुटबॉल 13. मिझोराम राज्याचे लोकनृत्य…………हे आहे. बिहू चिराव चक्री कोट्टम 14. बुलढाणा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण ……….. हे होय. शेगाव मलकापूर सिंदखेड राजा बुलढाणा 15. R.B.I चे पूर्ण रूप पर्यायातुन निवडा. रिजनल बँक ऑफ इंडिया रेपुटेड बँक ऑफ इंडिया रिसर्च बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 16. लाला लजपत राय यांनी ……….. इंडिया नावाचे पुस्तक लिहिले. अन हॅप्पी इंडिपेंडंट स्मार्ट हेल्दी 17. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कोणाद्वारे निश्चित केल्या जाते? विभागीय आयुक्त तहसीलदार ग्रामसेवक जिल्हाधिकारी 18. महंमद बिन तुघलकाने देवगिरीचे नामकरण काय केले ? महमंदाबाद खुल्ताबाद दौलताबाद फिरोजाबाद 19. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ? मंत्रीमंडळ अष्टप्रधान मंडळ राज्यसभा लोकसभा 20. अभिनव भारत समाजाचे नेतृत्व ……… यांच्याकडे होते. लोकमान्य टिळक वि.दा.सावरकर सुभाषचंद्र बोस श्यामजी कृष्ण वर्मा Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10 maraks
16
18
11
18
16