General Knowledge Mix Test 116 | सामान्य ज्ञान टेस्ट 116

1. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कोणाद्वारे निश्चित केल्या जाते?

 
 
 
 

2. या संकरित मेंढीची लोकर उच्च प्रतीची मानली जाते.

 
 
 
 

3. छ.शिवाजी महाराजांच्या काळात…..यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे ?

 
 
 
 

4. छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते ?

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणी ‘भारत सेवक समाजाची” स्थापना केली ?

 
 
 
 

6. R.B.I चे पूर्ण रूप पर्यायातुन निवडा.

 
 
 
 

7. ग्रामपंचायत तसेच ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भुषवतात?

 
 
 
 

8. मंडालेच्या तुरुंगातुन सुटका झाल्यावर लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणती चळवळ सुरू केली?

 
 
 
 

9. महंमद बिन तुघलकाने देवगिरीचे नामकरण काय केले ?

 
 
 
 

10. लाला लजपत राय यांनी ……….. इंडिया नावाचे पुस्तक लिहिले.

 
 
 
 

11. मध्यप्रदेश हे राज्य खालीलपैकी कशासाठी प्रसिध्द आहे?

 
 
 
 

12. अभिनव भारत समाजाचे नेतृत्व ……… यांच्याकडे होते.

 
 
 
 

13. पाकिस्तान या देशाचा राष्ट्रीय खेळ …………. आहे.

 
 
 
 

14. यापैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही?

 
 
 
 

15. वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला ?

 
 
 
 

16. बुलढाणा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण ……….. हे होय.

 
 
 
 

17. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

18. मनपाचे प्रशासन कोण चालवतो ?

 
 
 
 

19. मिझोराम राज्याचे लोकनृत्य…………हे आहे.

 
 
 
 

20. योग्य विधान निवडा.
विधान 1) चल सांधे म्हणजे न हलणारे सांधे
विधान 2) अचल सांधे म्हणजे हलणारे सांधे
विधान 3) हाडांच्या जुळणीला सांधा असे म्हणतात.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

6 thoughts on “General Knowledge Mix Test 116 | सामान्य ज्ञान टेस्ट 116”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now