General Knowledge Mix Test 133 | सामान्य ज्ञान टेस्ट 133

1. रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने खालील पैकी कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली आहे?

 
 
 
 

2. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

3. ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मुळ गाव कोणते?

 
 
 
 

4. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच ही गर्जना टिळकांनी कुठे केली ?

 
 
 
 

5. औरंगाबाद जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात येतो?

 
 
 
 

6. उत्तराखंड येथे ………. राष्ट्रीय उद्यान आहे.

 
 
 
 

7. खालीलपैकी कोणता नेता जहाल गटातील नाही ?

 
 
 
 

8. इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन 1936 साली …… येथे भरले होते.

 
 
 
 

9. गोदावरी नदी………………….. येथे उगम पावते.

 
 
 
 

10. कोणत्या व्हाइसरॉयच्या कारकीर्दीत इ.स. 1911 मध्ये भारताचा राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली.

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणत्या पदाचा निर्देश भारतीय संविधानात केला गेला नाही?

 
 
 
 

12. राजा राममोहन रॉय आणि इतर बंगाली सुधारकांच्या प्रयत्नामुळे सरकारने ……… मध्ये सतीबंदी कायदा पास केला.

 
 
 
 

13. पाचाड येथे ……. यांची समाधी आहे.

 
 
 
 

14. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्‍ती केली होती ?

 
 
 
 

15. सन्‌ 1857 मध्ये उठाववाल्यांनी ……….. यांना भारताचा बादशहा म्हणून घोषित केले.

 
 
 
 

16. पारसी नवीन वर्ष म्हणजे काय ?

 
 
 
 

17. राष्ट्रीय काँग्रेसच्या 1896 च्या ……….. अधिवेशनात वंदे मातरमचे प्रथम गायन करण्यात आले.

 
 
 
 

18. खालीलपैकी कोणत्या पदाचा संविधानात उल्लेख नाही ?

 
 
 
 

19. अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे?

 
 
 
 

20. एक गाव एक पाणवठा’ या पुस्तकाचे लेखन खालीलपैकी कोणी केले ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

4 thoughts on “General Knowledge Mix Test 133 | सामान्य ज्ञान टेस्ट 133”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now