General Knowledge Mix Test 133 | सामान्य ज्ञान टेस्ट 133 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/10/2024 1. खालीलपैकी कोणत्या पदाचा निर्देश भारतीय संविधानात केला गेला नाही? उपपंतप्रधान लोकसभा सभापती मुख्य निवडणूक आयुक्त राज्यसभेचे उपाध्यक्ष2. सन् 1857 मध्ये उठाववाल्यांनी ……….. यांना भारताचा बादशहा म्हणून घोषित केले. नानासाहेब पेशवे बहादूर शाह कुवरसिंह बख्त खान3. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच ही गर्जना टिळकांनी कुठे केली ? नागपूर बेळगाव पुणे मुंबई4. औरंगाबाद जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? नाशिक अमरावती पुणे औरंगाबाद5. पारसी नवीन वर्ष म्हणजे काय ? हिनमत्सुरी रोश हशाना पासओवर नवरोज6. राजा राममोहन रॉय आणि इतर बंगाली सुधारकांच्या प्रयत्नामुळे सरकारने ……… मध्ये सतीबंदी कायदा पास केला. 1832 1827 1828 18307. इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन 1936 साली …… येथे भरले होते. जळगाव धुळे चाळीसगाव फैजपूर8. उत्तराखंड येथे ………. राष्ट्रीय उद्यान आहे. यमुनोत्री गंगोत्री कांकेरी सावित्री9. ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मुळ गाव कोणते? कण्हेरखेड साप किन्हई मसुर10. योग्य पर्याय निवडा. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट – पुणे सर्व पर्याय योग्य आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ – पुणे मोसंबी संशोधन केंद्र – नागपूर11. खालीलपैकी कोणत्या पदाचा संविधानात उल्लेख नाही ? लोकसभेचे उपाध्यक्ष उपपंतप्रधान राज्यसभेचे उपसभापती विधानसभेचे उपाध्यक्ष12. खालीलपैकी कोणता नेता जहाल गटातील नाही ? लाला लजपत राय बिपिन चंद्र पाल लोकमान्य टिळक न्यायमूर्ती रानडे13. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती ? दादोजी कोंडदेव तानाजी मालुसरे कान्होजी आंग्रे बाजीप्रभू14. पाचाड येथे ……. यांची समाधी आहे. महादजी शिंदे कस्तुरबा गांधी राजमाता जिजाबाई तानाजी मालुसरे15. एक गाव एक पाणवठा’ या पुस्तकाचे लेखन खालीलपैकी कोणी केले ? बाबा आढाव महात्मा गांधी विनोबा भावे शाहू महाराज16. कोणत्या व्हाइसरॉयच्या कारकीर्दीत इ.स. 1911 मध्ये भारताचा राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली. लॉर्ड कर्झन लॉर्ड डलहौसी लॉर्ड हार्डिंग लॉर्ड डफरिन17. रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने खालील पैकी कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? वाशीम रत्नागिरी सिंधुदुर्ग यापैकी नाही.18. अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? यापैकी नाही महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ19. राष्ट्रीय काँग्रेसच्या 1896 च्या ……….. अधिवेशनात वंदे मातरमचे प्रथम गायन करण्यात आले. कलकत्ता लखनौ अमृतसर मुंबई20. गोदावरी नदी………………….. येथे उगम पावते. त्र्यंबकेश्वर (नाशिक) सिवनी ( सातपुडा) अजिंठा (बुलढाणा) भीमाशंकर (पुणे) Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14/20
15/20
19/20
18