General Knowledge Mix Test 95 | सामान्य ज्ञान टेस्ट 95 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/09/2024 1. विजयगड जयगड पूर्णगड हे………… जिल्हयातील काही किल्ले आहेत. सातारा रत्नागिरी ठाणे पुणे2. चुकीचा पर्याय निवडा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर – थॉटस ऑन पाकिस्तान सर्व पर्याय योग्य आहेत. लोकमान्य टिळक – गीताई गोपाळ हरी देशमुख – शतपत्रे3. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) सुळे दात 2) दाढा 3) पटाशीचे दात गट B – a) आठ b) चार c) बारा 1 – b. 2 – a. 3 – c 1 – b. 2 – c. 3 – a 1 – a. 2 – b. 3 – c 1 – c. 2 – b. 3 – a4. योग्य पर्याय निवडा. 1) पांढरी लिली हे इटली या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. 2) विळा हातोडा हे रशिया या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर विधान एक चूक5. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता आहे? मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रत्नागिरी6. चवदार तळे कोठे आहे ते पर्यायातून निवडा. पुणे सातारा अलिबाग महाड7. नांदेड जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा – दिलेले सर्व यवतमाळ हिंगोली लातूर8. नगर परिषद : नगराध्यक्ष : : मनपा : ? आयुक्त जिल्हाधिकारी महापौर पोलीस प्रमुख9. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते? मराठा दर्पण दिग्दर्शन ज्ञानप्रकाश10. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल ……. ला मध्यप्रदेश येथे झाला. 1895 1902 1891 189611. महान्यायवादी ……….. पदावर राहू शकतात. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत जास्तीत जास्त एक वर्ष कायमस्वरूपी पंतप्रधानांची मर्जी असेपर्यंत12. गडचिरोली जिल्ह्यात………….हे विद्यापीठ आहे. गोंडवाना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ13. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) सुवर्ण मंदिराचे शहर 2) ढगांचे घर 3) पर्वतांची राणी गट ब – क) मेघालय ख) मसुरी ग)अमृतसर 1 – ग 2 – ख 3 – क 1 – ग 2 – क 3 – ख 1 – ख 2 – क 3 – ग 1 – क 2 – ग 3 – ख14. औष्णिक विद्युत केंद्रासाठी प्रसिद्ध असलेली ‘कोराडी’ व ‘खापरखेडा’ ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात मोडतात? गोंदिया नागपूर चंद्रपूर भंडारा15. मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात? उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राज्यपाल आमदार केंद्रीय मंत्री16. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे ……….. यांचे समाधी आहे. संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ तुकडोजी महाराज17. खालील विधानातून योग्य विधान असलेला पर्याय निवडा. कोयना जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात आहे. वैतरणा जलविद्युत प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यात आहे. भातसा जलविद्युत प्रकल्प ठाणे जिल्ह्यात आहे. जायकवाडी जलविद्युत प्रकल्प हिंगोली जिल्ह्यात आहे.18. घटना समितीचे कायदा सल्लागार कोण होते? पंडित नेहरू आचार्य कृपलानी के.टी.शहा बी.एन.राव19. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थायी समिती सर्वाधिक महत्वाची ठरते.कारण…….. समितीत जिल्हा परिषदेच्या प्रभावशाली सदस्यांचा समावेश असतो. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष समितीचा पदसिध्द सभापती असतो आणि इतर समित्यांचे सभापती हे पदसिध्द सदस्य असतात. जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी हा समितीचा सचिव असतो. समिती अधिनियमानुसार गठित झालेली असते.20. रेबीज प्रतिबंधक लस ………. या रोगावर लाभदायी आहे. रेबीज गोवर देवी गालफुगी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
15
15
12
20/12
2
15
16